शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

गौण खनिजाची रॅायल्टी न भरल्याने बोजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 12:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुुक्यातील बलवंड येथे गौण खनिजाची रॉयल्टी भरण्याबाबत वारंवार सूचना करुनही संबंधितांनी दुर्लक्ष केल्याने अखेर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुुक्यातील बलवंड येथे गौण खनिजाची रॉयल्टी भरण्याबाबत वारंवार सूचना करुनही संबंधितांनी दुर्लक्ष केल्याने अखेर संबंधित सात शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर सुमारे ३० लाख रूपयांचा बोजा चढविण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत. बलवंड ग्रामपंचायतीने सन २०१० ते २०१८ या कालावधीत गौण खनिज उत्खननासाठी तसेच गोळा करण्यासाठी व दुसऱ्या जागी नेण्यासाठी किंवा इतर ठिकाणी उचलून घेऊन जाण्यासाठी अथवा त्याची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेल्या कोणत्याही सामुग्रीबाबत परवानगी घेतली नव्हती. तसेच सार्वजनिक कामासाठी वापरलेली रॉयल्टी शासन दरबारी भरणा केली नव्हती. त्याबाबत सातत्याने सूचना देऊनही संबंधित रक्कम शासन दरबारी भरणा केलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६चे कलम ४८ (८) १ मधील तरतुदीनुसार    पांडुरंग राजाराम पाटील, पंकज सुरेश पाटील, लक्ष्मण आर. पाटील, बन्सीलाल दगा भोई, विवेक रवींद्र पाटील, संदीप पाटील, सागर पांडुरंग पाटील या सातजणांच्या सातबाऱ्यावर सुमारे ३० लाख  रूपयांचा बोजा चढविण्याचे आदेश तहसीदारांनी संबंधित खर्देखुर्द येथील तलाठ्यांना दिले आहेत. यासंदर्भात मनसेने प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.