शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ दहेल येथे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:29 IST

नंदुरबार : काळ्या बाजारात जाणारा रेशनचा साडेनऊ क्विंटल तांदूळ जप्त करण्यात आला. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून ...

नंदुरबार : काळ्या बाजारात जाणारा रेशनचा साडेनऊ क्विंटल तांदूळ जप्त करण्यात आला. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून वाहनदेखील जप्त करण्यात आले आहे. दहेलचा कसरखाडीपाडा, ता, अक्कलकुवा येथे ही घटना घडली.

दिलीप भांगडा वळवी, रा.दहेलचा करसखाडीपाडा, भिका डुटल्या वसावे व दातक्या राज्या वसावे, रा.कोठली, ता.अक्कलकुवा असे अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. गावातील शासकीय रेशन दुकानातून तांदूळ काळ्या बाजारात विक्रीस जात असल्याची माहिती मिळाल्यावर ग्रामस्थांनी पाळत ठेऊन वाहन (क्रमांक एमएच २९- जे ०२५५) अडविले. त्याची तपासणी केली असता त्यात ५० किलो वजनाचे १९ पोते आढळून आले. एकूण साडेनऊ क्विंटल तांदूळ होता.

याबाबत अक्कलकुवा येथे पुरवठा निरीक्षण कार्यालयात कळविण्यात आल्यानंतर पुरवठा निरीक्षक सुरेश दौलत चौधरी यांनी मोलगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून दिलीप वळवी, भिका वसावे व दातक्या वसावे यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार करीत आहे.