शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

संविधान जागरसाठी दोन गावांची बार्टीकडून निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 11:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : समतेवर आधारित समाज निर्मितीसाठी पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : समतेवर आधारित समाज निर्मितीसाठी पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत संविधान साक्षर ग्राम उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांसाठी जिल्ह्यात पातोंडा ता.नंदुरबार व नवलपूर ता. शहादा या दोन गावांची निवड करण्यात आली आहे.आगामी साजरी होणा:या संविधान दिनाच्या पाश्र्वभूमीवर बार्टीमार्फत संपूर्ण राज्यात संविधान साक्षर ग्राम हा उप्रकम हाती  घेण्यात घेण्यात आला आहे. हा उपक्रम बार्टीच्या समता विभागामार्फत राबविण्यात येत असून प्रत्येक जिल्ह्यात दोन अशा एकुण 72 गावांची निवड करण्यात आली               आहे. त्यात नंदुरबार जिल्ह्यात  पातोंडा ता.नंदुरबार व नवलपूर ता.शहादा या दोन गावांची निवड करण्यात आली आहे. या उपक्रमांसाठी नंदुरबार जिल्ह्यात  सात समतादूतांचे पथक कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत हे उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यात प्रथम गावाचा सुक्ष्म आराखडा, नकाशा तयार करीत ग्रामस्थांच्या   नियोजित बैठका घेण्यात येत आहे. त्यासाठी सरपंच, पोलीस पाटील, आशा वर्कर्स, अंगणवाडी  कर्मचारी व शाळा मुख्याध्यापक  यांचे सहकार्य घेतले जात आहे. पातोंडा येथे ग्रामस्थांच्या बैठका व शालेय विद्याथ्र्यासाठी जिल्हा परिषद शाळेत विविध उपक्रम राबविण्यात आले.  यावेळी बार्टीचे समतादूत ब्रिजलाल पाडवी, सारिका दहिवेलकर,  मिनाक्षी दांडवेकर, मुख्याध्यापक राजीव पावरा यांच्या जिल्हा परिषद शाळेचे कर्मचारी उपस्थित होते.उपक्रमात भारतीय राज्यघटनेचे महत्व, अंमलबजावणी,  कायदे याविषयी माहिती दिली जात आहे.  स्थानिक अधिका:यांच्या  बैठका घेत 100 टक्के संविधान साक्षरतेची गरज, प्रचार, प्रसार या विषयावर चर्चात्मक आराखडा  तयार करण्यात येत आहे. युवा वर्ग बचत गटातील महिला, शेतकरी गट, विविध मंडळ यांच्यासमोर संविधान साक्षरतेची संकल्पना स्पष्ट करीत विद्याथ्र्यासाठी हस्तकला, चित्रकला स्पर्धा. गांडूळखत प्रकल्प, परसबाग, स्वच्छतेचे महत्व सांगत रोज प्रास्तविका वाचनाची सवय लावण्याचा प्रय} करण्यात येत आहे.

महिलांसाठी घेण्यात येणा:या कार्यशाळेत व्यसनमुक्ती, बचतीची सवय, आरोग्य व स्वच्छता, लेक वाचवा-लेक वाढवा या विषयावर प्रबोधन, महिलांमध्ये साक्षरतेचे प्रमाण वाढवणे, महिलांसाठी आरोग्य कॅम्प आयोजित करणे. ग्राम स्वच्छता अभियान राबविणे, विविध स्पर्धा  घे:यात येत आहे.4युवक-युवतींसाठीच्या कार्यशाळेत भारतीय संविधान व मुलभूत अधिकार या विषयावर शासकीय अधिकारी व प्रत्येक घरात राज्यघटना देणे राज्यघटनेची प्रास्ताविका भिंतीवर लावणे, शाळेत भारतीय संविधानाची प्रास्ताविका लावणे, नियमित वाचन घेणे, संविधान उद्देशिपत्रिकेची कोनशीला तयार करणे असे काही उपक्रम राबविण्यात येत आहे.