शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

अबब..नंदुरबारात केवळ एक रुपयात 17 जोडप्यांचे झाले शुभमंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 13:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनदुरबार : जिल्हा नाभिक समाज हितवर्धक संस्थेतर्फे शनिवारी येथे झालेल्या तिस:या सामुदायिक विवाह सोहळयात समाजातील          17 जोडप्यांचा विवाह लावण्यात  आला. विशेष म्हणजे केवळ एक रुपयांच्या नोंदणी शुल्काची आकारणी करुन हा विवाह सोहळा संपन्न झाला़शहरातील यशवंत विद्यालयाच्या पटांगनावर आयोजित      या कार्यक्रमास आमदार चंद्रकांत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनदुरबार : जिल्हा नाभिक समाज हितवर्धक संस्थेतर्फे शनिवारी येथे झालेल्या तिस:या सामुदायिक विवाह सोहळयात समाजातील          17 जोडप्यांचा विवाह लावण्यात  आला. विशेष म्हणजे केवळ एक रुपयांच्या नोंदणी शुल्काची आकारणी करुन हा विवाह सोहळा संपन्न झाला़शहरातील यशवंत विद्यालयाच्या पटांगनावर आयोजित      या कार्यक्रमास आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा रजनी नाईक, नगराध्यक्षा र}ा रघुवंशी, उद्योगपती मनोज रघुवंशी, किशोरभाई वाणी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, राजेंद्र मंडलिक, विश्वास मराठे, डॉ.गिरीश ईशी, डॉ.सिध्देश जाधव, लोटन शिरसाठ, जि.प.सदस्य पुष्पाबाई सैंदाणे, भागवतकार नंदकिशोर शर्मा, अरविंद सैदाणे, पी.टी.सोनवणे, जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, सचिव शामराव ईशी, महिला जिल्हाध्यक्षा ताराबाई हिरे, सचिव सरलाबाई हिरे, उपाध्यक्ष दिलीप बोरसे, सुरेश सैदाणे, सजंय बोरसे, रविद्र वरसाळे, हरचंद सोनवणे, कथ्थूराम सैंदाणे, किशोर हिरे, माजी नगरसेवक किशोर सोनवणे, धनराज वरसाळे, सुनील वरसाळे आदी उपस्थित होते.सुरवातीला समाजातील गुणवंतांना समाजर}, समाज भुषण पुरस्कार व शहर युवा मंच सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या विवाह सोहळयसाठी वधु-वरांकडून नाममात्र 1 रूपया घेण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली. अन्नदानासाठी आत्माराम सोनवणे, रविंद्र मंडलिक, विनायक ठाकरे, ज्ञानेश्वर सोनवणे, प्रशांत बोरसे यांनी देणगी दिली. वरांसाठी सफारी ड्रेस किशोर सोनवणे, वधुसाठी महावस्त्र दिलीप बोरसे, वधु-वरांसाठी बुट-चप्पल रविंद्र वरसाळे, हार-गुच्छ आधार पवार, जलसेवा दिपक शिंदे, फोटो व व्हिडीओ शुटींग खापरच्या दिपकला, मधुरम व मयुर फोटो स्टुडिओ यांनी विशेष सहकार्य केले.यावेळी आमदार रघुवंशी यांनी समाजातील सामुदायिक सोहळयासाठी एवढय़ा मोठया संख्येने समाजबांधव उपस्थित असल्याचे पाहुन समाजाप्रती सर्वाची बाधिलकी असल्याचे दिसून येते. समाजाला मदत करण्याची भूमिका सर्वानी ठेवावी, समाज एकत्र राहिल्यास त्याची        प्रगती होत असल्याचेही त्यांनी सांगितले. सुत्रसंचालन विष्णू जोंधळे यांनी केले.