शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

जय नगर परिसरात शेती कामांना वेग, नद्या-नाले अजूनही कोरडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:36 IST

ज्या शेतकऱ्यांनी मूग, उडीद, चवळी सुरुवातीला पेरले होते त्यांच्या शेंगा तोडणीयोग्य झाल्या आहेत. सतत चार-पाच दिवसांच्या पावसामुळे पिकांमधील गवत ...

ज्या शेतकऱ्यांनी मूग, उडीद, चवळी सुरुवातीला पेरले होते त्यांच्या शेंगा तोडणीयोग्य झाल्या आहेत. सतत चार-पाच दिवसांच्या पावसामुळे पिकांमधील गवत वाढल्याने शेतकऱ्यांना निंदणीच्या मोठ्या खर्चाला सामोरे जावे लागणार आहे. तसेच कापसावर सततच्या पाण्यामुळे पाने आखडू लागल्याने सध्या फवारणी आणि खत लावण्यावर शेतकऱ्यांचा जोर दिसून येत आहे. पावसाने जरी उघडीप दिली असली तरी आता आकाश स्वच्छ दिसत असल्याने पुन्हा पाऊस येणार की नाही? याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. कारण अजूनही जय नगर परिसरातील लोंढरे, उभादगड, खापरखेडा धरणातील पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. त्यामुळे नद्यांनाही पाणी आलेले नाही. परिणामी विहिरी तसेच कूपनलिकांच्या पाणी पातळीत वाढ झालेली नाही. म्हणून यावर्षी जय नगरसह परिसरातील नद्या वाहिल्या तरच रब्बी हंगाम येईल, तसेच खरीप हंगामही चांगला येईल. नाही तर नद्या न वाहिल्यामुळे खरीप हंगामाचे उत्पन्न तर कमी येईलच, शिवाय रब्बी हंगामही धोक्यात येईल, अशी शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.