शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
4
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
5
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
6
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
7
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
8
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
9
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
10
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
11
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
12
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
13
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
14
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
15
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
16
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
17
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
18
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
19
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”

नंदुरबारात आजवर ७० हजार क्विंटल मिरची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:27 IST

२०१९-२० च्या हंगामात बाजारात एकूण १ लाख ६९ हजार क्विंटल मिरची आवक झाली होती. या आवकमुळे २०२१ या ...

२०१९-२० च्या हंगामात बाजारात एकूण १ लाख ६९ हजार क्विंटल मिरची आवक झाली होती. या आवकमुळे २०२१ या वर्षात मार्चपर्यंत मिरची उद्योग सुरू राहील अशी अपेक्षा होती. परंतु २०२० च्या नोव्हेंबरपर्यंत मिरची उत्पादनाला चुरडा-मुरडा सारख्या रोगाचा मोठा फटका बसल्याने शेतकरी अडचणीत आले होते. यातून नंदुरबार बाजारपेठेत कमी अधिक प्रमाणात मिरची आवक होत राहिली आहे. बाजारात आज घडीस पाच ते बारा हजार रूपये प्रति क्विंटल दर देत शेतकऱ्यांकडून व्यापारी मिरची खरेदी करत आहेत. तूर्तास बाजारात दर दिवशी एक हजार क्विंटल मिरची आवक होत आहे. यातील बहुतांश मिरची ही गुजरात राज्यातील आहे. लाली व व्हीएनआर हे दोन वाण सध्या बाजारात अधिक प्रमाणात चालत असल्याचे दिसून आले आहे. यंदा मिरची आवक कमी झाल्याने दरांमध्ये वाढ असल्याने त्याचा परिणाम पूरक उद्योगातून उत्पादित केल्या जाणाऱ्या उत्पादनांवर होणार असून तयार चटणीचे दर १० टक्के वाढतील असा अंदाज बाजारातून वर्तवला जात आहे.