शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान भरपाईचे 1 कोटीचे अनुदान वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 11:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ऑक्टोबर महिन्यात अवकाळीमुळे नुकसान झालेल्या सुमारे 11 हजार शेतक:यांना 1 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ऑक्टोबर महिन्यात अवकाळीमुळे नुकसान झालेल्या सुमारे 11 हजार शेतक:यांना 1 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचे पहिल्या टप्प्यातील अनुदान वर्ग करण्यात आले आह़े शासनाकडून मंगळवारी सायंकाळी उशिरा जिल्हा प्रशासनाला 1 कोटी 13 लाख 76 हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाल्याचा संदेश मिळाला आह़े  जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात वेळोवेळी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती़ यातून 5 हजार 818 हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले होत़े या पिकांचे पंचनामे कृषी आणि महसूल विभागाने केले होत़े या पंचनाम्यांचा अहवाल नुकसान जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आल्यानंतर 885 शेतक:यांच्या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाकडे 3 कोटी 98 लाख 20 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती़ यानुसार मंगळवारी सायंकाळी मदतीची घोषणा करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील शेतक:यांना पहिल्या टप्प्यातील 1 कोटी 13 लाख रुपये अनुदान देण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आह़े पुढील टप्प्यात 2 कोटी 82 लाख रुपयांचे अनुदान शासनाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त होणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े बुधवारपासून तालुकास्तरावर या मदत वाटपाची कारवाई सुरु करण्यात येणार आह़े त्यासाठी शेतक:यानी तलाठींकडे आवश्यक ती कागदपत्रे तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत़ 

अवकाळी पावसामुळे सहा तालुक्यात 10 हजार 885 शेतक:यांच्या 5 हजार 818 हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यातून समोर आले होत़े 5 हजार 788 हेक्टर हे कोरडवाहू क्षेत्र आह़े 22 हेक्टर बागायती क्षेत्राचे नुकसान झाले होत़े या संपूर्ण नुकसानीसाठी शासनाकडे 3 कोटी 98 लाख 20 हजार रुपयांच्या भरपाईचा प्रस्ताव देण्यात आला होता़ नंदुरबार तालुक्यात एकूण 55़57 हेक्टर, नवापुर 506, अक्कलकुवा 1 हजार 869, शहादा 1 हजार 576 तर धडगाव 1 हजार 757 तर तळोदा तालुक्यात 8 हेक्टर शेतीपिकांचे  नुकसान झाले होत़े