शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

चिमणी संवर्धनासाठी युवकांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:17 IST

ग्रामीण भागात दिवसेंदिवस होणाऱ्या बदलामुळे अंगणात बागडणाऱ्या चिऊताईची संख्या आता कमी होतानाचे चित्र आहे. ग्रामीण बाल मनावर चिमणी पक्षाचे ...

ग्रामीण भागात दिवसेंदिवस होणाऱ्या बदलामुळे अंगणात बागडणाऱ्या चिऊताईची संख्या आता कमी होतानाचे चित्र आहे. ग्रामीण बाल मनावर चिमणी पक्षाचे जिवंत आणि सजीव चित्रण आता दुर्मिळ होत असून ‘चिऊ चिऊ ये, चारा खा... पाणी पी... आणि भुर्रर्र उडून जा’. ग्रामीण भागातील बाल मनाचा ठाव घेणारी ही रचनाच आता कृत्रिम होताना पाहायला मिळते. नष्ट होणारी वनसंपदा आणि आधुनिक बांधकाम पद्धती यामुळे पूर्वी घराला असणारी चिमण्यांची घरटी आता दुरापास्त होताना दिसत आहेत. हवामानातील बदल, उष्मावृद्धी आणि तंत्रज्ञानाचा अतिरेक याचा थेट परिणाम असल्याने अंगणात होणारा चिवचिवाट आता ओसरु लागला आहे.

या जाणिवेतून व्यवसायाबरोबर नारायण पांचाळ यांनी मागील चार वर्षांपासून टाकाऊ प्लायवूडपासून चिमण्यांसाठी असंख्य कृत्रिम निवाऱ्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे घरट्यासाठी जागा शोधणाऱ्या चिमण्यांंना आधार मिळाला असून ऊन, वारा, पाऊस आणि इतर मोठ्या पक्षापासून त्यांचे संरक्षण होत आहे. उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या चिमण्यांना आधार व्हावा, यासाठी काळे यांनी टाकाऊ प्लास्टिक बॉटल आणि मातीची येळणीपासून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. ही कृत्रिम घरटी आणि प्लास्टिक कुंडी या दोघांनी जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून पूर्वसंध्येला विविध ठिकाणी भेट देऊन जैवविविधता संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.