शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

बाभळी (आ.) सरपंचपदी वैशाली देशमुख, तर उपसरपंचपदी सागरबाई तुकडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:17 IST

बाभळी (आ.) येथे नुकतेच सरपंच, उपसरपंचांची निवड प्रक्रिया पार पडली. येथील सरपंचपद हे ओपन महिलांसाठी राखीव असल्याने वैशाली मारोतीराव ...

बाभळी (आ.) येथे नुकतेच सरपंच, उपसरपंचांची निवड प्रक्रिया पार पडली. येथील सरपंचपद हे ओपन महिलांसाठी राखीव असल्याने वैशाली मारोतीराव देशमुख यांचा एकच अर्ज दाखल करण्यात आला असल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली; तर उपसरपंचपदासाठी सागरबाई शिवाजी तुकडेकर यांनी अर्ज दाखल केला होता. एकच अर्ज आल्याने तुकडेकर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. ७ सदस्यीय असलेल्या मौजे बाभळी ग्रामपंचायतीत मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या माजी उपसभापती असलेल्या देशमुख यांची एकहाती सत्ता होती. या वेळेस मात्र नवतरुण मारोती देशमुख यांनी देशमुखांविरुद्ध देशमुख यांनी स्वतःचे पॅनल तयार करून माजी सभापती देशमुख यांना धक्का देत सात सदस्यांपैकी पाच सदस्य निवडून आणले. त्यांच्याच पत्नी सरपंचपदी विराजमान झाल्या. वैशाली देशमुख, सागरबाई तुकडेकर ,गंगाराम मेहत्रे, संंगीता कुडकेकर, यादव कुडके, सुरेश देशमुख, शिवराज शिंदे या निवडीच्या वेळी असे एकूण सात (७) नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते. सरपंच-उपसरपंचपदी बिनविरोध निवडून आल्याची घोषणा निर्वाचन अधिकारी शंकर मेडेकर यांनी केले. या कामी ग्रामसेवक प्रकाश झरे यांनी सहकार्य केले.