शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

तीन वर्षात १ लाख १८ हजार ३६१ बेरोजगारांची नोंदणी मात्र अद्याप एकालाही मिळाली नाही नोकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:14 IST

मागील काही वर्षापासून शासकीय नोकरभरती बंद आहे. त्यामुळे बेरोजगारांना खाजगी कंपन्या शिवाय आता कोणताही पर्याय राहिला नाही. त्यामुळे हे ...

मागील काही वर्षापासून शासकीय नोकरभरती बंद आहे. त्यामुळे बेरोजगारांना खाजगी कंपन्या शिवाय आता कोणताही पर्याय राहिला नाही. त्यामुळे हे तरूण पुन्हा महानगराकडे धाव घेत आहेत. २०१९मध्ये कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता केंद्राकडे झालेल्या नोंदीप्रमाणे१ लाख १८ हजार ३६१ बेरोजगार तरूणांची नाेंदणी केली असून यामध्ये ८३ हजार ५४ बरोजगार युवक तर ३५ हजार ३०७ विद्यार्थींनींचा समावेश आहे. मात्र यापैकी कोणत्याही बेरोजगारास अद्यापपर्यंत शासकीय नोकरी उपलब्ध झाली नाही.

चौकट- बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन रोजगार मेळावे घेण्यात आले.सध्या शासकीय नोकर भरती बंद असल्याने खाजगी कंपन्याकडे बेरोजगार वळले आहेत. - रेणुका तुम्मलवार, सहायक आयुक्त, कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड.

मेळाव्यांना प्रतिसाद

कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेडच्या वतीने वर्षभरात महास्वयंम वेब पोर्टलवर ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यांना जिल्ह्यातील बेरोजगार युवकांनी चांगला प्रतिसाद दिला.

प्रतिक्रिया १. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता केंद्राकडे ऑनलाईन नोंदणी केली होती. मात्र त्याचा कोणताच उपयोग झाला नाही. सध्या मी कामाच्या शोधात आहे. - प्रमोद साळवे, नांदेड.