शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

अनुदानात हजार रुपयांची कपात, संतप्त शेतकऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना कोंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:22 IST

हजार रुपये कपात करून घेतले जात असून, त्याची कुठलीही पावती दिली जात नाही. बँक खात्यावर हजार रुपये जमा पाहिजे ...

हजार रुपये कपात करून घेतले जात असून, त्याची कुठलीही पावती दिली जात नाही. बँक खात्यावर हजार रुपये जमा पाहिजे तर गतवर्षी कपात केलेले हजार रुपये कुठे गेले, तसेच बँक कोणत्याही शेतकऱ्यांना पासबुक देत नाही. त्याची नोंद नाही, मग शेतकऱ्याचा कपात केलेला पैसा गेला कुठे, बँक कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात. त्यामुळे सदर अनुदानाची रक्कम गाव दत्तक असलेल्या बँकेतूनच अदा करावी, जेणेकरून कोरोना काळात शेतकऱ्यांची लूट होणार नाही.

- कैलास पुंड, शेतकरी तथा सरपंच, पिंपळगाव.

बँकेच्या नियमाप्रमाणे खात्यात १ हजार रुपये ठेवले जातात. उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना काढण्याचा अधिकार असून, बँकही ती रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ देऊन टाकते; परंतु बँक खाते सुरू ठेवण्यासाठी किमान हजार रुपये जमा असावेत म्हणून हजार रुपये जमा करून घेतले जातात. - माजी आ. वसंतराव चव्हाण, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, नांदेड.

दिवभर थांबूनही रिकाम्या हाताने परतावे लागते

सध्या पेरण्यांचे दिवस सुरू झाले आहेत. अनुदान जमा झाल्याने पेरणीस हातभार लागेल या आशेने बँकेत आलेल्या शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागते. त्यास बँक कर्मचारी अन् प्रशासनाचे उदासीन धोरण जबाबदार आहे. सकाळी दहा वाजेपासून रांगेत थांबल्यावर दुपारी ३ वाजता कॅश नाही, असे सांगितले जाते. त्यात गर्दी असल्याने कोणाचाही विड्रॉल जमा करून घेतला जात नाही किंवा शिस्तीसाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळे महिला शेतकऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागतो.