शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

अनुदानात हजार रुपयांची कपात, संतप्त शेतकऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना कोंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:22 IST

हजार रुपये कपात करून घेतले जात असून, त्याची कुठलीही पावती दिली जात नाही. बँक खात्यावर हजार रुपये जमा पाहिजे ...

हजार रुपये कपात करून घेतले जात असून, त्याची कुठलीही पावती दिली जात नाही. बँक खात्यावर हजार रुपये जमा पाहिजे तर गतवर्षी कपात केलेले हजार रुपये कुठे गेले, तसेच बँक कोणत्याही शेतकऱ्यांना पासबुक देत नाही. त्याची नोंद नाही, मग शेतकऱ्याचा कपात केलेला पैसा गेला कुठे, बँक कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात. त्यामुळे सदर अनुदानाची रक्कम गाव दत्तक असलेल्या बँकेतूनच अदा करावी, जेणेकरून कोरोना काळात शेतकऱ्यांची लूट होणार नाही.

- कैलास पुंड, शेतकरी तथा सरपंच, पिंपळगाव.

बँकेच्या नियमाप्रमाणे खात्यात १ हजार रुपये ठेवले जातात. उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना काढण्याचा अधिकार असून, बँकही ती रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ देऊन टाकते; परंतु बँक खाते सुरू ठेवण्यासाठी किमान हजार रुपये जमा असावेत म्हणून हजार रुपये जमा करून घेतले जातात. - माजी आ. वसंतराव चव्हाण, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, नांदेड.

दिवभर थांबूनही रिकाम्या हाताने परतावे लागते

सध्या पेरण्यांचे दिवस सुरू झाले आहेत. अनुदान जमा झाल्याने पेरणीस हातभार लागेल या आशेने बँकेत आलेल्या शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागते. त्यास बँक कर्मचारी अन् प्रशासनाचे उदासीन धोरण जबाबदार आहे. सकाळी दहा वाजेपासून रांगेत थांबल्यावर दुपारी ३ वाजता कॅश नाही, असे सांगितले जाते. त्यात गर्दी असल्याने कोणाचाही विड्रॉल जमा करून घेतला जात नाही किंवा शिस्तीसाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळे महिला शेतकऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागतो.