शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
3
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
4
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
5
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
6
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
7
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
8
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
9
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
10
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
11
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
12
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
13
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
14
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
15
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
16
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
17
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
19
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
20
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

सोयाबीनला हमीभावापेक्षा दुप्पट भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:17 IST

नांदेड जिल्हयात खरिपात सोयाबीन हे मुख्य पीक घेतले जाते. त्यामुळे सर्वाधिक पेरणी क्षेत्र सुद्धा सोयाबीनपेच असते. परंतु कधी नैसर्गिक, ...

नांदेड जिल्हयात खरिपात सोयाबीन हे मुख्य पीक घेतले जाते. त्यामुळे सर्वाधिक पेरणी क्षेत्र सुद्धा सोयाबीनपेच असते. परंतु कधी नैसर्गिक, अनैसर्गिक संकटामुळे उत्पादनात घट तर, कधी भावात घसरण, यामुळे सोयाबीन उत्पादकांना नेहमीच नुकसान सोसावे लागते. गेल्या तीन ते चार वर्षापासून दुष्काळी, कीड, अतिवृष्टी इत्यादी कारणामुळे उत्पादनात घट व बाजरात सुद्धा हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे. गेल्यावर्षी सुद्धा अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन निम्म्यावर आले. मात्र, जिल्ह्यास महाराष्ट्रात व इतरही राज्यात सोयाबीन उत्पादनात घट आली. त्यामुळे आव कमी व मागणी अधिक अशी स्थिती झाल्याने हंगामातील पीक विक्रीला आल्यापासूनच सोयाबीनला अधिक भाव मिळाला. आता तर हमीभावाच्या दुप्पट म्हणजे सात ते आठ हजारापर्यात बाजार समितीमध्ये भाव मिळत आहे. अजून काही दिवस तेजी कायम राहिल्यास सोयाबीनचे भाव नऊ ते दहा हजारपर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांमधून वर्तविली जात आहे. आपल्याकडे मुख्यत्वे महाराष्ट्र व मध्यप्रदेश ही दोन सोयाबनीची मोठे उत्पन्न घेणारे राज्य आहेत. हवामानाचा मोठा फटका इतर राज्यासह महाराष्ट्र, मध्यप्रदेशला सुद्धा बसला व देशांतर्गत सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलाचे भाव उच्चांकीवर गेले आहेत. त्यामुळेही सोयाबीनचे भाव वाढून मिळत आहेत. सोयाबीन, कापूस, सूर्यफूल, करडी शेंगदाणा या सर्व तेलबियांचे भाव सुद्धा गेल्या काही महिन्यापासून भाव सुद्धा गेल्या काही महिन्यापासून वधारलेले आहेत.

विकलं नसंत तर परवडलं असतं!

सोयाबीनला एवढा भाव मिळेल असं वाटलच नव्हतं, विकलं नसंत तर परवडलं असंत राव ! बरेच शेतकरी एकमेकांशी बोलताना अशा प्रतिक्रिया व्यक्त कर आहेत.नांदेड- कधी नव्हे ते सोयाबीनला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा दुप्पट भाव मिळत असून दरदिवसाला होत असलेली दरवाढ लक्षात घेता आठ हजार रुपयाकडे सोयाबीनीची वाटचाल होताना दिसत आहे.

नांदेड जिल्हयात खरिपात सोयाबीन हे मुख्य पीक घेतले जाते. त्यामुळे सर्वाधिक पेरणी क्षेत्र सुद्धा सोयाबीनपेच असते. परंतु कधी नैसर्गिक, अनैसर्गिक संकटामुळे उत्पादनात घट तर, कधी भावात घसरण, यामुळे सोयाबीन उत्पादकांना नेहमीच नुकसान सोसावे लागते. गेल्या तीन ते चार वर्षापासून दुष्काळी, कीड, अतिवृष्टी इत्यादी कारणामुळे उत्पादनात घट व बाजरात सुद्धा हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे. गेल्यावर्षी सुद्धा अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन निम्म्यावर आले. मात्र, जिल्ह्यास महाराष्ट्रात व इतरही राज्यात सोयाबीन उत्पादनात घट आली. त्यामुळे आव कमी व मागणी अधिक अशी स्थिती झाल्याने हंगामातील पीक विक्रीला आल्यापासूनच सोयाबीनला अधिक भाव मिळाला. आता तर हमीभावाच्या दुप्पट म्हणजे सात ते आठ हजारापर्यात बाजार समितीमध्ये भाव मिळत आहे. अजून काही दिवस तेजी कायम राहिल्यास सोयाबीनचे भाव नऊ ते दहा हजारपर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांमधून वर्तविली जात आहे. आपल्याकडे मुख्यत्वे महाराष्ट्र व मध्यप्रदेश ही दोन सोयाबनीची मोठे उत्पन्न घेणारे राज्य आहेत. हवामानाचा मोठा फटका इतर राज्यासह महाराष्ट्र, मध्यप्रदेशला सुद्धा बसला व देशांतर्गत सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलाचे भाव उच्चांकीवर गेले आहेत. त्यामुळेही सोयाबीनचे भाव वाढून मिळत आहेत. सोयाबीन, कापूस, सूर्यफूल, करडी शेंगदाणा या सर्व तेलबियांचे भाव सुद्धा गेल्या काही महिन्यापासून भाव सुद्धा गेल्या काही महिन्यापासून वधारलेले आहेत.

चौकट......

विकलं नसंत तर परवडलं असतं!

सोयाबीनला एवढा भाव मिळेल असं वाटलच नव्हतं, विकलं नसंत तर परवडलं असंत राव ! बरेच शेतकरी एकमेकांशी बोलताना अशा प्रतिक्रिया व्यक्त कर आहेत.