शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनला हमीभावापेक्षा दुप्पट भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:17 IST

नांदेड जिल्हयात खरिपात सोयाबीन हे मुख्य पीक घेतले जाते. त्यामुळे सर्वाधिक पेरणी क्षेत्र सुद्धा सोयाबीनपेच असते. परंतु कधी नैसर्गिक, ...

नांदेड जिल्हयात खरिपात सोयाबीन हे मुख्य पीक घेतले जाते. त्यामुळे सर्वाधिक पेरणी क्षेत्र सुद्धा सोयाबीनपेच असते. परंतु कधी नैसर्गिक, अनैसर्गिक संकटामुळे उत्पादनात घट तर, कधी भावात घसरण, यामुळे सोयाबीन उत्पादकांना नेहमीच नुकसान सोसावे लागते. गेल्या तीन ते चार वर्षापासून दुष्काळी, कीड, अतिवृष्टी इत्यादी कारणामुळे उत्पादनात घट व बाजरात सुद्धा हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे. गेल्यावर्षी सुद्धा अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन निम्म्यावर आले. मात्र, जिल्ह्यास महाराष्ट्रात व इतरही राज्यात सोयाबीन उत्पादनात घट आली. त्यामुळे आव कमी व मागणी अधिक अशी स्थिती झाल्याने हंगामातील पीक विक्रीला आल्यापासूनच सोयाबीनला अधिक भाव मिळाला. आता तर हमीभावाच्या दुप्पट म्हणजे सात ते आठ हजारापर्यात बाजार समितीमध्ये भाव मिळत आहे. अजून काही दिवस तेजी कायम राहिल्यास सोयाबीनचे भाव नऊ ते दहा हजारपर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांमधून वर्तविली जात आहे. आपल्याकडे मुख्यत्वे महाराष्ट्र व मध्यप्रदेश ही दोन सोयाबनीची मोठे उत्पन्न घेणारे राज्य आहेत. हवामानाचा मोठा फटका इतर राज्यासह महाराष्ट्र, मध्यप्रदेशला सुद्धा बसला व देशांतर्गत सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलाचे भाव उच्चांकीवर गेले आहेत. त्यामुळेही सोयाबीनचे भाव वाढून मिळत आहेत. सोयाबीन, कापूस, सूर्यफूल, करडी शेंगदाणा या सर्व तेलबियांचे भाव सुद्धा गेल्या काही महिन्यापासून भाव सुद्धा गेल्या काही महिन्यापासून वधारलेले आहेत.

विकलं नसंत तर परवडलं असतं!

सोयाबीनला एवढा भाव मिळेल असं वाटलच नव्हतं, विकलं नसंत तर परवडलं असंत राव ! बरेच शेतकरी एकमेकांशी बोलताना अशा प्रतिक्रिया व्यक्त कर आहेत.नांदेड- कधी नव्हे ते सोयाबीनला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा दुप्पट भाव मिळत असून दरदिवसाला होत असलेली दरवाढ लक्षात घेता आठ हजार रुपयाकडे सोयाबीनीची वाटचाल होताना दिसत आहे.

नांदेड जिल्हयात खरिपात सोयाबीन हे मुख्य पीक घेतले जाते. त्यामुळे सर्वाधिक पेरणी क्षेत्र सुद्धा सोयाबीनपेच असते. परंतु कधी नैसर्गिक, अनैसर्गिक संकटामुळे उत्पादनात घट तर, कधी भावात घसरण, यामुळे सोयाबीन उत्पादकांना नेहमीच नुकसान सोसावे लागते. गेल्या तीन ते चार वर्षापासून दुष्काळी, कीड, अतिवृष्टी इत्यादी कारणामुळे उत्पादनात घट व बाजरात सुद्धा हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे. गेल्यावर्षी सुद्धा अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन निम्म्यावर आले. मात्र, जिल्ह्यास महाराष्ट्रात व इतरही राज्यात सोयाबीन उत्पादनात घट आली. त्यामुळे आव कमी व मागणी अधिक अशी स्थिती झाल्याने हंगामातील पीक विक्रीला आल्यापासूनच सोयाबीनला अधिक भाव मिळाला. आता तर हमीभावाच्या दुप्पट म्हणजे सात ते आठ हजारापर्यात बाजार समितीमध्ये भाव मिळत आहे. अजून काही दिवस तेजी कायम राहिल्यास सोयाबीनचे भाव नऊ ते दहा हजारपर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांमधून वर्तविली जात आहे. आपल्याकडे मुख्यत्वे महाराष्ट्र व मध्यप्रदेश ही दोन सोयाबनीची मोठे उत्पन्न घेणारे राज्य आहेत. हवामानाचा मोठा फटका इतर राज्यासह महाराष्ट्र, मध्यप्रदेशला सुद्धा बसला व देशांतर्गत सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलाचे भाव उच्चांकीवर गेले आहेत. त्यामुळेही सोयाबीनचे भाव वाढून मिळत आहेत. सोयाबीन, कापूस, सूर्यफूल, करडी शेंगदाणा या सर्व तेलबियांचे भाव सुद्धा गेल्या काही महिन्यापासून भाव सुद्धा गेल्या काही महिन्यापासून वधारलेले आहेत.

चौकट......

विकलं नसंत तर परवडलं असतं!

सोयाबीनला एवढा भाव मिळेल असं वाटलच नव्हतं, विकलं नसंत तर परवडलं असंत राव ! बरेच शेतकरी एकमेकांशी बोलताना अशा प्रतिक्रिया व्यक्त कर आहेत.