शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

सोयाबीनला हमीभावापेक्षा दुप्पट भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:17 IST

नांदेड जिल्हयात खरिपात सोयाबीन हे मुख्य पीक घेतले जाते. त्यामुळे सर्वाधिक पेरणी क्षेत्र सुद्धा सोयाबीनपेच असते. परंतु कधी नैसर्गिक, ...

नांदेड जिल्हयात खरिपात सोयाबीन हे मुख्य पीक घेतले जाते. त्यामुळे सर्वाधिक पेरणी क्षेत्र सुद्धा सोयाबीनपेच असते. परंतु कधी नैसर्गिक, अनैसर्गिक संकटामुळे उत्पादनात घट तर, कधी भावात घसरण, यामुळे सोयाबीन उत्पादकांना नेहमीच नुकसान सोसावे लागते. गेल्या तीन ते चार वर्षापासून दुष्काळी, कीड, अतिवृष्टी इत्यादी कारणामुळे उत्पादनात घट व बाजरात सुद्धा हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे. गेल्यावर्षी सुद्धा अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन निम्म्यावर आले. मात्र, जिल्ह्यास महाराष्ट्रात व इतरही राज्यात सोयाबीन उत्पादनात घट आली. त्यामुळे आव कमी व मागणी अधिक अशी स्थिती झाल्याने हंगामातील पीक विक्रीला आल्यापासूनच सोयाबीनला अधिक भाव मिळाला. आता तर हमीभावाच्या दुप्पट म्हणजे सात ते आठ हजारापर्यात बाजार समितीमध्ये भाव मिळत आहे. अजून काही दिवस तेजी कायम राहिल्यास सोयाबीनचे भाव नऊ ते दहा हजारपर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांमधून वर्तविली जात आहे. आपल्याकडे मुख्यत्वे महाराष्ट्र व मध्यप्रदेश ही दोन सोयाबनीची मोठे उत्पन्न घेणारे राज्य आहेत. हवामानाचा मोठा फटका इतर राज्यासह महाराष्ट्र, मध्यप्रदेशला सुद्धा बसला व देशांतर्गत सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलाचे भाव उच्चांकीवर गेले आहेत. त्यामुळेही सोयाबीनचे भाव वाढून मिळत आहेत. सोयाबीन, कापूस, सूर्यफूल, करडी शेंगदाणा या सर्व तेलबियांचे भाव सुद्धा गेल्या काही महिन्यापासून भाव सुद्धा गेल्या काही महिन्यापासून वधारलेले आहेत.

विकलं नसंत तर परवडलं असतं!

सोयाबीनला एवढा भाव मिळेल असं वाटलच नव्हतं, विकलं नसंत तर परवडलं असंत राव ! बरेच शेतकरी एकमेकांशी बोलताना अशा प्रतिक्रिया व्यक्त कर आहेत.नांदेड- कधी नव्हे ते सोयाबीनला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा दुप्पट भाव मिळत असून दरदिवसाला होत असलेली दरवाढ लक्षात घेता आठ हजार रुपयाकडे सोयाबीनीची वाटचाल होताना दिसत आहे.

नांदेड जिल्हयात खरिपात सोयाबीन हे मुख्य पीक घेतले जाते. त्यामुळे सर्वाधिक पेरणी क्षेत्र सुद्धा सोयाबीनपेच असते. परंतु कधी नैसर्गिक, अनैसर्गिक संकटामुळे उत्पादनात घट तर, कधी भावात घसरण, यामुळे सोयाबीन उत्पादकांना नेहमीच नुकसान सोसावे लागते. गेल्या तीन ते चार वर्षापासून दुष्काळी, कीड, अतिवृष्टी इत्यादी कारणामुळे उत्पादनात घट व बाजरात सुद्धा हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे. गेल्यावर्षी सुद्धा अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन निम्म्यावर आले. मात्र, जिल्ह्यास महाराष्ट्रात व इतरही राज्यात सोयाबीन उत्पादनात घट आली. त्यामुळे आव कमी व मागणी अधिक अशी स्थिती झाल्याने हंगामातील पीक विक्रीला आल्यापासूनच सोयाबीनला अधिक भाव मिळाला. आता तर हमीभावाच्या दुप्पट म्हणजे सात ते आठ हजारापर्यात बाजार समितीमध्ये भाव मिळत आहे. अजून काही दिवस तेजी कायम राहिल्यास सोयाबीनचे भाव नऊ ते दहा हजारपर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांमधून वर्तविली जात आहे. आपल्याकडे मुख्यत्वे महाराष्ट्र व मध्यप्रदेश ही दोन सोयाबनीची मोठे उत्पन्न घेणारे राज्य आहेत. हवामानाचा मोठा फटका इतर राज्यासह महाराष्ट्र, मध्यप्रदेशला सुद्धा बसला व देशांतर्गत सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलाचे भाव उच्चांकीवर गेले आहेत. त्यामुळेही सोयाबीनचे भाव वाढून मिळत आहेत. सोयाबीन, कापूस, सूर्यफूल, करडी शेंगदाणा या सर्व तेलबियांचे भाव सुद्धा गेल्या काही महिन्यापासून भाव सुद्धा गेल्या काही महिन्यापासून वधारलेले आहेत.

चौकट......

विकलं नसंत तर परवडलं असतं!

सोयाबीनला एवढा भाव मिळेल असं वाटलच नव्हतं, विकलं नसंत तर परवडलं असंत राव ! बरेच शेतकरी एकमेकांशी बोलताना अशा प्रतिक्रिया व्यक्त कर आहेत.