शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

शेतीसाठी मजुरांची पळवापळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:53 IST

नांदेड : सध्याच्या काळात बहुतांश कामे हे यंत्रावरच केली जात आहेत; परंतु अशाही परिस्थितीत काही कामांसाठी शेतमजूर आवश्यकच ...

नांदेड : सध्याच्या काळात बहुतांश कामे हे यंत्रावरच केली जात आहेत; परंतु अशाही परिस्थितीत काही कामांसाठी शेतमजूर आवश्यकच असतो. शेतमजुरीतही वाढ करण्यात आली आहे; परंतु असे असतानाही मजूर मिळणे अवघड झाले आहे. त्यातून एकमेकांच्या शेतावरील मजूर पळविण्याच्या घटना घडत आहेत.

शेतात काम करण्यास आज अनेक जण नाक मुरडत आहेत. सध्या महिला मजुरांना दिवसाकाठी १५० रुपये तर पुरुष मजुरांना ३०० रुपये दिले जातात; परंतु अशाप्रकारे दिवसावर काम करण्यापेक्षा अनेक मजूर हे कामाचे गुत्ते घेतात. उदा. एक एकरमधील सोयाबीन काढावयाचे असल्यास साधारणता हजार रुपये पाच महिला घेतात. हे काम ते एक दिवसातच पूर्ण करतात. त्यातून प्रत्येक महिलेला किमान दोनशे रुपये मिळतात.

अशाच प्रकारे पुरुषही गट करून गुत्ते घेतात. त्यातून मजुरीच्या रूपात जास्तीचा पैसा त्यांना मिळतो; परंतु असे असतानाही शेतमजूर मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे शेतमालक या मजुरांची मर्जी राखण्याचा प्रयत्न करतो. संकटाच्या काळात त्यांना मदतीचा हातही देतो.