शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

पाचशे हेक्टरवर फळबागांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:16 IST

कृषी विभागाकडून ८ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील ६८८ शेतकऱ्यांनी ५०४.९८ हेक्टरवर फळपिकांची लागवड केली आहे. यात आंबा १६४.९० हेक्टर, मोसबी ५०.४० ...

कृषी विभागाकडून ८ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील ६८८ शेतकऱ्यांनी ५०४.९८ हेक्टरवर फळपिकांची लागवड केली आहे. यात आंबा १६४.९० हेक्टर, मोसबी ५०.४० हेक्टर, कागदी लिंबू ७२.३३ हेक्टर, पेरु ४८.९४ हेक्टर, चिकू २६.८३ हेक्टर, बोर ०.८०, चिंच २.६०, नारळ ०.५०, सिताफळ ९३.१८ हेक्टरचा समावेश आहे.

बांधावरील लागवडीमध्ये आंबा ३०.९० हेक्टर, आवाळ दोन हेक्टर, नाराळ दोन हेक्टर, चिंच १.५० हेक्टर, जांभूळ एक हेक्टर अशी लागवड करण्यात आली आहे. या सोबतच पडीक जमीनीवरही एक हेक्टर आंब्याची लागवड शेतकऱ्यांनी केली असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यात फळबागेची सर्वाधिक लागवड कंधार व लोहा तालुक्यात करण्यात आली आहे. लोहा तालुक्यात १७१ शेतकऱ्यांनी १०९.१५ हेक्टरवर फळपिके घेतली आहेत. तर कंधार तालुक्यातील १५१ शेकऱ्यांनी १०३.११ हेक्टरवर फळपिकांची लागवड केली आहे. यासोबतच भोकर, हदगाव, माहूर, धर्माबाद या तालुक्यातही फळबाग लागवड करण्यात आली आहे.