शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

जिल्ह्यातील १ हजार १४ ग्रामपंचायतींचे चित्र होणार स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:15 IST

जिल्ह्यात सुरू असलेल्या १ हजार १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील लढतींचे अंतिम चित्र सोमवार, ४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता स्पष्ट ...

जिल्ह्यात सुरू असलेल्या १ हजार १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील लढतींचे अंतिम चित्र सोमवार, ४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता स्पष्ट होणार आहे. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत सोमवारी संपणार आहे. जिल्ह्यात १ हजार १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. ३० डिसेंबर हा उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक होता. त्यानंतर ३१ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी झाली. आता ४ जानेवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. सोमवारी दुपारी तीन वाजता ग्रामपंचायत लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतर उमेदवारांना चिन्हांचेही वाटप केले जाणार आहे.

जिल्ह्यात १ हजार १४ ग्रामपंचायतींमध्ये ३ हजार २३७ सदस्य निवडले जाणार आहेत. दिनांक १५ जानेवारी रोजी मतदान आणि १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणेकडून मतदान प्रक्रियेची तयारी केली जात आहे. सोमवारी लढतींचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर गावागावात प्रचाराला वेग येणार आहे. यावेळी उमेदवारांना प्रचारासाठी करावयाच्या खर्चात काही प्रमाणात वाढही करण्यात आली आहे. यापूर्वी असलेली २५ हजार रूपये खर्चाची मर्यादा आता ५० हजारांपर्यंत वाढविण्यात आली आहे.