शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणार्थ उद्या निवेदन देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:13 IST

केंद्र सरकार ओबीसीची जनगणना करत नसेल, तर राज्य विधानसभेत सभापती नाना पटोले यांनी मंजूर केलेल्या ठरावानुसार राज्य शासनाने ओबीसीची ...

केंद्र सरकार ओबीसीची जनगणना करत नसेल, तर राज्य विधानसभेत सभापती नाना पटोले यांनी मंजूर केलेल्या ठरावानुसार राज्य शासनाने ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी, ओबीसीचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित करावे, महाज्योतीला निधी देऊन ओबीसीच्या विकासाच्या योजना चालू कराव्यात, ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत पूर्वीप्रमाणे कायम ठेवावे, ओबीसी वसतिगृहाचे त्वरित बांधकाम करावे, नॉनक्रिमिलेअरची अट रद्द करावी यासाठी १८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसीच्या सर्व संघटनातर्फे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, बहुजन व ओबीसी विकासमंत्री व सामाजिक न्यायमंत्री यांना तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन दिले जाणार आहे. ओबीसी प्रवर्गातील सर्व जातीचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व माजी सरपंच, सभापती, जि.प. सदस्य, नगरसेवक यांनी आपापल्या तहसील कार्यालय येथे उपस्थित राहून निवेदन द्यावे, असे आवाहन ओबीसी समन्वय समिती नांदेडचे नामदेव आयलवाड, गोविंद फेसाटे, अ‍ॅड. प्रदीप राठोड, रामचंद्र येईलवाड, नागनाथ महादापुरे, गोविंदराम शुरनर, व्यंकट चिलवलवार, डॉ. कैलाश यादव, राजेश चिटकुलवार, संतोष औढेकर, दत्ता चापलकर, संग्राम निलपत्रेवार यांनी केले आहे.