शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडची हवा देशात सर्वात स्वच्छ एक्यूआय केवळ ६; गोदावरी नदी संसद ग्रुपचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:18 IST

जैविक शुद्धीकरण पाण्यासोबत हवेलाही शुद्ध करते. या तंत्रज्ञानाचे पेटंट गोदावरी बायोटेक इंडस्ट्री नांदेडतर्फे डॉ. सुनंदा व दीपक मोरताळे यांनी ...

जैविक शुद्धीकरण पाण्यासोबत हवेलाही शुद्ध करते. या तंत्रज्ञानाचे पेटंट गोदावरी बायोटेक इंडस्ट्री नांदेडतर्फे डॉ. सुनंदा व दीपक मोरताळे यांनी दाखल केले आहे. गोदावरी नदी शुद्धीकरणासाठी बायो एन्झाइम हा जैविक पर्याय सर्वोत्तम आहे. १८ मे रोजी नांदेड येथील वायुप्रदूषण इंडेक्स एक्यूआय केवळ ६ आला आहे. भारतातही कुठल्याही शहराचा एक्यूआय हा २२ च्या खाली नाही. परिणामी नांदेड सर्वात प्रदूषणमुक्त शुद्ध हवेचे ठिकाण बनत आहे, असा दावा मोरताळे यांनी केला आहे.

बायो एन्झाइम हे ॲक्टिव्ह सूक्ष्मजीव यांना एनर्जी प्रदान करतात. त्यामुळे जल, वायूप्रदूषण मुक्त होत आहे. चंदा काबरा यांच्या मार्गदर्शनाखाली बायो एन्झाइम महिला गटामार्फत मोठ्या प्रमाणात तयार करण्यात येत आहे.

लंगर साहिब गुरुद्वारामार्फत व वृक्षमित्र परिवारामार्फत मोठ्या प्रमाणात शहरात वृक्ष जोपासना झाल्यामुळेही वातावरण प्रदूषणमुक्त होण्यासाठी मोठी मदत होत आहे. वृक्षमित्र परिवाराचे संतोष मुगटकर, प्रा. डॉ. परमेश्वर पौळ, अरुणपाल ठाकूर व सर्व सदस्यांनी मोठ्या प्रमाणात नदीतील घनकचरा काढून नदीचा श्वास मोकळा केला आहे तसेच विद्यार्थी परिषदेचे मार्गदर्शक सनतकुमार महाजन, गणेश बोडके यांनी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात नदी प्रदूषणमुक्तीच्या कार्यास जोडले आहे.

नांदेड जिल्ह्यातील सर्व नदीप्रेमी जनतेमुळेच पर्यावरण प्रदूषण मुक्त होत आहे.