शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

फांद्या छाटणीच्या नावाखाली डेरेदार वृक्षांचे सौंदर्य नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:22 IST

पावसाळ्यात वीजवाहिन्यांना फांद्या घासून, दुर्घटना घडू नये आणि वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी दरवर्षी महावितरणकडून झाडांच्या फांद्या तोटण्यात येतात. ...

पावसाळ्यात वीजवाहिन्यांना फांद्या घासून, दुर्घटना घडू नये आणि वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी दरवर्षी महावितरणकडून झाडांच्या फांद्या तोटण्यात येतात. झाडांची छाटणी करताना केवळ वीजतारांना होणारा अडथळा लक्षात घेतला जातो. मात्र त्यांची नैसर्गिक रचना आणि शासकीय पद्धतीचा अवलंब छाटणीसाठी केला जात नसल्याने झाडांची नैसर्गिक रचना धाेक्यात आली आहे. दरवर्षी पावसाळ्यात शहरातील डेरेदार वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडत असल्याची टीका पर्यावरणप्रेमींकडून होत आहे. ही झाडे कमकुवत असतात. त्यातच जर त्यांचा पर्णसांभाराचा तोल बिघडला तर झाडे लवकर काेसळतात, असे वृक्ष अभ्यासकांना वाटते.

चौकट- मालेगावराेडवरील दुतर्फा वृक्षांची उंची आता वाढली आहे. जवळपास पाच किलो मीटर अंतरावर ही झाडे लावण्यात आले आहेत. मागील सात, आठ वर्षांत ही झाडे २० ते २५ फुटापर्यंत वाढली आहेत. उन्हाळ्यात या झाडांच्या सावलीत अनेक हातगाडे व छोटे व्यापारी आपला व्यवसाय करतात. त्यामुळे मालेगावररोडवरील हे झाडे जगण्याचा आधारही ठरत आहेत. अशा वेळी पावसाळ्यात ही झाडे छाटली जात आहेत.