शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

तूर उधळीमुळे तुरीच्या उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:14 IST

तूर फुल चाफे अवस्थेत असताना सतत ढगाळ वातावरणामुळे अळीचा प्रादुर्भाव वाढला होता अनेकवेळा औषधीची फवारणी करावी लागली होती या ...

तूर फुल चाफे अवस्थेत असताना सतत ढगाळ वातावरणामुळे अळीचा प्रादुर्भाव वाढला होता अनेकवेळा औषधीची फवारणी करावी लागली होती या संकटातून बाहेर पडले आणि मर रोगाने ग्रासले त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या कापूस सोयाबीन आधी नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता यावर्षी पाण्याची मुबलकता पाहता तालुक्यातील शेतकऱ्यांनी हरभरा पिकांचा पेरा जास्त प्रमाणात घेतला आहे खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस हातचे गेले असले तरी रब्बी हंगामातील पीके साथ देतील आशी आशा शेतकर्‍यांना आहे मात्र ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके यांच्या उत्पादन घट होण्याची शक्यता नाकारता येणार नाही .

या परिसरातील शेतकऱ्यांनी सोयाबीन कापूस पिकाबरोबर मोठ्या प्रमाणात तुरीची लागवड केली सुरुवातीपासून तुरीची वाढ जोमाने होते असल्याने यावर्षी निश्चितच उत्पन्नात वाढ होईल असा शेतकऱ्यांचा अंदाज होता मात्र शेंगा भरण्याच्या भरात असताना तूर उधळून गेली शेतकऱ्याच्या उत्पन्नाच्या अंदाजवर पाणी फिरले आहे