शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

ग्रामपंचायत खर्चाची जुळवाजुळव करून सादर करण्याची चिंता निकालापासून तीस दिवसात सादर करावा लागणार खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:18 IST

नांदेड : जिल्ह्यातील जवळपास ९०७ ग्रामपंचायतींचे निवडणूक निकाल हाती आले असून, आता निवडून आलेल्या आणि पराभूत झालेल्या उमेदवारांनाही निवडणूक ...

नांदेड : जिल्ह्यातील जवळपास ९०७ ग्रामपंचायतींचे निवडणूक निकाल हाती आले असून, आता निवडून आलेल्या आणि पराभूत झालेल्या उमेदवारांनाही निवडणूक काळात झालेल्या खर्चाचे गणित जुळवून तो दाखल करण्याची चिंता लागली आहे. अनेकांनी खर्च दाखल करण्याचे काम नियमितपणे काम करणाऱ्या व्यक्ती अथवा वकिलांकडे सोपवले आहे. परंतु, विविध बिले, ऑनलाईन खर्च दाखल करणे आदी प्रक्रिया किचकट असल्याने अनेकांसाठी ही डोकेदुखी ठरत आहे.

मागील निवडणुकीत निवडणूक खर्च दाखल न करणाऱ्या जिल्ह्यातील जवळपास तीनशे उमेदवारांना नोटीस बजावून निवडणूक लढण्यास अपात्र घोषित करण्यात आले होते. त्यामुळे पराभूत झालेल्या उमेदवारांचेही धाबे दणाणले असून, खर्च दाखल करण्याची लगबग सुरू झाली आहे. घरपट्टीपासून ते निकाल लागेपर्यंत झालेल्या सर्व खर्चाचे सविस्तर विवरण निवडणूक विभागाकडे सादर करावे लागते. त्यात विविध बाबींच्या पावत्याही जोडाव्या लागतात.