शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

लोहा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:14 IST

अनेकांनी मुहूर्त काढून अर्ज भरण्याचे नियोजन केले आहे. महायुती सरकारच्या काळात सरपंच निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला ...

अनेकांनी मुहूर्त काढून अर्ज भरण्याचे नियोजन केले आहे. महायुती सरकारच्या काळात सरपंच निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या निर्णयानुसार त्यावेळच्या निवडणुका पार पडल्या. मात्र, महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले आणि थेट सरपंच निवड रद्द करण्यात आली. आता सरपंच निवड सदस्यांमधून होणार आहे. त्यामुळे या निर्णयावरून उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. बहुमत मिळूनही सरपंचपदापासून दूर राहण्याची शक्यता आजपर्यंत सरपंच आरक्षणानुसार उमेदवार उभे केले जात होते. मात्र, यावर्षी प्रथमच मतमोजणीनंतर सरपंच आरक्षण सोडत होणार आहे. त्यामुळे पॅनल प्रमुखांची मोठी अडचण झाली आहे. बहुमत आलेल्या पॅनलकडे सरपंच आरक्षणाचा उमेदवार नसेल आणि तो विरोधी गटाकडे असेल तर तो सरपंच बिनविरोध होणार आहे. त्यामुळे अशा पॅनलला बहुमत येऊनही सरपंचपदापासून दूर राहावे लागण्याची शक्यता आहे.

लोहा तालुक्यात दुसऱ्या दिवशी ६ अर्ज दाखल

लोहा तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतींसाठी दि. २३ ते ३० डिसेंबरदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत. पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही, तर दुसऱ्या दिवशी तालुक्यात एकूण सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. लोहा तहसील येथे २८ टेबलद्वारे सर्व ८४ ग्रामपंचायतींसाठी तालुक्यात १ लक्ष ७४ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी २८ निवडणूक निर्णय अधिकारी व ४० सहायक निवडणूक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती तसीलदार विठ्ठल परळीकर यांनी दिली.