शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

गुणवंत विद्यार्थिनीला नीटमध्ये दिले शून्य गुण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 10:53 IST

High court Nagpur News नीट परीक्षेमध्ये ६०० गुण मिळण्याची अपेक्षा असताना शून्य गुण देण्यात आल्यामुळे अमरावती येथील वसुंधरा भोजने या गुणवंत विद्यार्थिनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्दे केंद्र व राज्य सरकारला नोटीस जारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नीट परीक्षेमध्ये ६०० गुण मिळण्याची अपेक्षा असताना शून्य गुण देण्यात आल्यामुळे अमरावती येथील वसुंधरा भोजने या गुणवंत विद्यार्थिनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. त्यात न्यायमूर्तीद्वय अतुल चांदुरकर व नितीन सूर्यवंशी यांनी सोमवारी केंद्र सरकार, राज्य सरकार व नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांना नोटीस बजावून यावर २६ ऑक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

७२० गुणांच्या नीट परीक्षेचा १६ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर करण्यात आला. काहीतरी तांत्रिक चूक झाल्यामुळे वसुंधराला शून्य गुण दाखविण्यात आले. परिणामी, तिने त्याच दिवशी नॅशनल टेस्टिंग एजन्सीला ई-मेलवर निवेदन सादर करून चूक दुरुस्त करण्याची मागणी केली. परंतु, तिला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. तिला दहावीमध्ये ९३.४ तर, बारावीमध्ये ८१.८५ टक्के गुण मिळाले होते. याचिकाकर्तीतर्फे अ‍ॅड. अश्विन देशपांडे यांनी कामकाज पाहिले.

ओएमआर शीट वेबसाईटवर नाहीनियमानुसार नीट परीक्षेची ऑप्टिकल मार्क्स रेकॉगनिशन शीट नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वेबसाईटवर अपलोड करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना स्वत:चे गुणांकन तपासता यावे हा त्यामागील उद्देश आहे. परंतु, वसुंधराची शीट वेबसाईटवर अपलोड करण्यात आली नाही.

 

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय