शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

काहे की बेहतरीन गेंदबाजी!

By admin | Updated: March 27, 2015 02:05 IST

‘‘काहे की बेहतरीन गेंदबाजी’’, जब मॅच ही हार गये! ही प्रतिक्रिया आहे भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याचे वडील तिलक यादव यांची.

नागपूर : ‘‘काहे की बेहतरीन गेंदबाजी’’, जब मॅच ही हार गये! ही प्रतिक्रिया आहे भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याचे वडील तिलक यादव यांची. भारताने विश्वचषकाचा उपांत्य सामना आॅस्ट्रेलियाला ९५ धावांनी बहाल केल्यानंतर इतर क्रिकेट चाहत्यांसारखेच तिलक यादव देखील निराश झाले. उमेशने ७३ धावांत आॅस्ट्रेलियाचे ४ गडी बाद केले. खापरखेडा नजीकच्या वलनी खाण परिसरात वास्तव्य करणारे तिलक यादव यांना उमेशच्या या कामगिरीबद्दल विचारताच संतापाच्या स्वरात ते म्हणाले,‘ मी संघाच्या पराभवावर कुठलेही भाष्य करणार नाही.’ उमेशच्या गोलंदाजीवर त्यांनी ‘‘काहे की बेहतरीन गेंदबाजी’’, जब मॅच ही हार गये, असे उद्गार काढले.उमेशने सध्याच्या विश्वचषकात दोनवेळा प्रत्येकी चार गडी बाद केले. एकाच स्पर्धेत दोनवेळा अशी कामगिरी करणारा उमेश पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला आहे. भारताच्या पराभवानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर अनूचित प्रकार घडू नये यासाठी भारतीय क्रिकेटपटूंच्या निवासस्थानांना सुरक्षा पुरविण्यात आली. पण उमेशच्या घरापुढे कुठलीही सुरक्षा व्यवस्था तैनात नसल्याचे दिसून आले. (क्रीडा प्रतिनिधी)