शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

बाबासाहेबांची सही असलेले ते रजिस्टर गेले कुठे?

By निशांत वानखेडे | Updated: April 14, 2025 12:01 IST

Nagpur : १९५७ च्या निवडणुकीनंतर कोर्टातही झाले होते सादर

निशांत वानखेडेनागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली लाखो अनुयायांसमवेत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. नागपूरला झालेल्या या सोहळ्याचे साक्षीदार म्हणून दीक्षास्थळी ३० रजिस्टर स्वाक्षरीसाठी ठेवण्यात आले होते. अर्थातच डॉ. बाबासाहेब आणि माईसाहेबांनी त्यावर पहिली सही केली होती. त्यानंतर हजारो लोकांच्या त्यावर स्वाक्षऱ्या होत्या. मात्र हा मौल्यवान ठेवा पूढे कुठे गहाळ झाला, जो आजतागायत सापडला नाही.

डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाचे प्रमुख डॉ. अतिनाश फुलढोले यांनी आपल्या शोध प्रबंधाअंतर्गत अभ्यासलेल्या 'महाराष्ट्र गॅड्रोटियर मध्ये असलेल्या या उल्लेखाबाबत माहिती दिली, दीक्षा समारंभाच्या वेळी या ऐतिहासिक सोहळ्याची साक्ष म्हणून लोकांच्या स्वाक्षन्यांसाठी ३० रजिस्टर ठेवण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आणि माईसाहेब यांनी धम्म दीक्षा ग्रहण केल्यानंतर यातील एका रजिस्टरवर सर्वांत आधी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. त्यानंतर दादासाहेब गायकवाड, वामनराव गोडबोले, सदानंद फुलझेले अशा मोठ्या नेत्यांनीही बाबासाहेबांनंतर स्वाक्षन्या केल्या होत्या.

त्यानंतर उपस्थितांपैकी ६० हजार लोकांच्या या ३० रजिस्टरवर स्वाक्षऱ्या असल्याची माहिती आहे. उपस्थित असलेल्या ६ लाख लोकांपैकी बहुतेक अशिक्षितच होते, हे विशेष, मात्र ६० हजार लोकांच्या स्वाक्षन्या हीसुद्धा मोठी गोष्ट होती. ही सर्व रजिस्टरे वामनराव गोडबोले यांनी त्यानंतर जपून ठेवल्याचेही सांगण्यात येत आहे.

१९५७ च्या निवडणुकीनंतर कोर्टातही झाले सादरडॉ. अविनाश फुलझेले यांनी सांगितले, बाबासाहेबांच्या निधनानंतर १९५७ साली झालेल्या नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे १० उमेदवार नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. यात सदानंद फुलझेले, श्री. टी. मेश्राम आदींचा समावेश होता. मात्र हे नगरसेवक बौद्ध आहेत व महापालिकेच्या जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत, असे सांगत, या सर्वांच्या नगरसेवक पदावर आक्षेप घेण्यात आला होता. प्रकरण न्यायालयात गेले. तेव्हा दीक्षा समारंभातील है रजिस्टर न्यायालयातही मादर करण्यात आले होते. त्यानंतर या रजिस्टरचे पुढे काय झाले, ते कुठे गेले याचा पत्ता लागला नाही. समारंभाशी संबंधित बहुतेकांनी वाद्याबत नकार दिल्याचे डॉ. फुलझेले यांनी सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूरDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती