शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मोफत धान्य कधी मिळणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:14 IST

कळमेश्वर : राज्य शासनाने संचारबंदी जाहीर करताना गरीब नागरिकांना तीन किलो गहू, दोन किलो तांदुळ मोफत देण्याची घोषणा केली ...

कळमेश्वर : राज्य शासनाने संचारबंदी जाहीर करताना गरीब नागरिकांना तीन किलो गहू, दोन किलो तांदुळ मोफत देण्याची घोषणा केली होती. कळमेश्वर तालुक्यातील १२ हजार शिधापत्रिकाधारक यासाठी पात्र आहेत. मात्र नागरिक मोफत धान्याच्या माहितीसाठी भागातील रेशन दुकाने आणि पुरवठा कार्यालयात चकरा मारत आहेत. पण धान्याचा पुरवठा वेळेत केला नसल्याने वितरणाला विलंब होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बंद आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले मोफत धान्य कुठे आहे, असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. लॉकडाऊनच्या काळात गरीब नागरिकांचे हाल होऊ नयेत यासाठी राज्य सरकारने ५,४७६ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. यासाठी अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत प्रतिव्यक्ती तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. अंत्योदय व प्राधान्य अशा १२ हजार शिधापत्रिका धारकांना मोफत धान्य योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र ज्या काळासाठी मदत जाहीर केली होती, त्या कालावधीमध्ये नागरिकांची उपासमार होताना दिसत आहे.

-

लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांच्या हाताला काम नाही. अशा अवस्थेमध्ये त्यांना जगणे मुश्कील होत आहे. राज्य सरकारने जे धान्य सर्वसामान्यांना देण्याची तजवीज केली आहे, ते तातडीने देण्यात यावे, तरच योजनेचा उद्देश सफल होईल.

- अरुण वाहने, सामाजिक कार्यकर्ते, कळमेश्वर