शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

‘महाज्योती’चे मुख्यालय झाले उपकेंद्र कधी होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ओबीसीसह विमुक्त जाती-भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी बार्टीच्या धर्तीवर महाज्योती या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ओबीसीसह विमुक्त जाती-भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी बार्टीच्या धर्तीवर महाज्योती या स्वायत्त संस्थेची स्थापना झाली. नागपुरात मुख्यालय झाले. परंतु औरंगाबाद, नाशिक आणि पुणे येथे होणारे उपकेंद्र मात्र दोन वर्षानंतरही सुरू होऊ शकलेले नाही. त्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांचे हित सााधणार तरी कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्य शासनाने ‘महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था’ (महाज्योती) या स्वायत्त संस्थेची स्थापना ८ ऑगस्ट २०१९ ला केली. नागपुरात याचे मुख्यालय स्थापन करण्यात आले. दोन वर्षे झाली परंतु पाहिजे तसे समाधानकारक काम मात्र झाल्याचे दिसून येत नाही. महाज्योतीचे मुख्यालय आहे, पण त्याची स्वतंत्र जागा नाही. सामाजिक न्याय विभागाच्या इमारतीत दुसऱ्याच्याच जागेवर मुख्यालयाचे काम सुरू आहे. यातही पूर्णवेळ कर्मचारीसुद्धा नाहीत. राज्यभरातील ओबीसीबांधवांना या संस्थेचा लाभ व्हावा, त्यांना नागपूरपर्यंत यायची गरज पडू नये म्हणून औरंगाबाद, नाशिक आणि पुणे येथे उपकेंद्र सुरू करण्यात येणार होते. परंतु दोन वर्ष झाली, महाज्योतीचे काम याच गतीने सुरू राहिले तर या वर्षीही ते शक्य नाही. या तुलनेत सारथीचे पाच उपकेंद्र सुरूसुद्धा झाले आहेत. बार्टीला तर आधीच स्वतंत्र अद्ययावत इमारत आहे.

बॉक्स

- जागा शोधण्याचे काम सुरू

औरंगाबाद, नाशिक, पुणे येथे महाज्योतीचे उपकेंद्र होणार आहे. सध्या तरी ते सुरू झालेले नाही. जागा शोधण्याचे काम सुरू आहे.

डॉ. बबनराव तायवाडे

संचालक, महाज्योती

बॉक्स

- मुख्यालय नावालाच, संघटनांचा दबावच नाही

दोन वर्षानंतरही स्वत:ची इमारत नाही. पूर्णवेळ कर्मचारी नाही. नियमित बैठका नाही. त्यामुळे महाज्योतीचे नागपुरातील मुख्यालय हे नावालाच आहे. त्यातुलनेत बार्टी आणि सारथीचे काम अधिक जोमाने सुरू आहे. ओबीसी संघटनांचा पाहिजे तसा दबाव नसल्याने महाज्योतीकडे दुर्लक्ष होत आहे.

उमेश कोराम, स्टुडंट राईट्स असोसिएशन