शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

सरकार प्राध्यापक भरतीसाठी कधी पुढाकार घेणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यात रखडलेली प्राध्यापक भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवप्राध्यापक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्यात रखडलेली प्राध्यापक भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेतर्फे पाच दिवसापासून बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. सरकार प्राध्यापक भरतीसाठी कधी पुढाकार घेणार असा सवाल नवप्राध्यापकांनी उपस्थित केला आहे.

राज्यात १८ हजाराहून अधिक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. शासन निर्णयानुसार प्राध्यापक भरती बंद करण्यात आली आहे. लवकरात लवकर भरती सुरू करण्यात येईल. तसेच वित्त विभागाने ४० टक्के प्राध्यापक भरतीसाठी मान्यता दिल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले होते. मात्र त्याची पूर्तता झालीच नाही. शासनाच्या वेळकाढू धोरणाविरोधात महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेने राज्यव्यापी साखळी उपोषण सुरू केले आहे. नागपुरात उच्च शिक्षण सहसंचालकांच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. जोपर्यंत भरतीचा निर्णय जाहीर होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात १०० टक्के पदभरती करावी, तासिका तत्वावरील प्राध्यापकांना केंद्रीय विद्यापीठाच्या धर्तीवर मानधन द्यावे, तासिका प्राध्यापकांच्या कामाचा अनुभव नियुक्तीनंतर ग्राह्य धरण्यात यावा या मागण्या संघटनेने ठेवल्या आहेत.

एकाही नेत्याकडून दखल नाही

निवडणुका आल्यावर सर्वपक्षीय नेते प्राध्यापक संघटनांकडे मतं मागायला येतात. मात्र राज्यातील भरती रखडली असताना सत्ताधारी व विरोधक मूग गिळून गप्प आहेत. शिक्षण क्षेत्राबाबत नेते खरोखरच गंभीर आहेत का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.