शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

‘आयएएस’चा दुसरा ‘टॉपर’ म्हणतो काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2016 20:27 IST

युवकांनी निव्वळ पैशाच्या मागे न धावता आपल्या देशाला शक्तिशाली बनविण्याचा विचार करावा असे आवाहन अतहर अमीर उल शफी खान यांनी केले

ऑनलाइन लोकमत - 
‘पॅकेज’ नको, युवकांचा विचार करा : निरक्षरता हा देशासाठी शाप 
नागपूर, दि. 30 - भारतात लोकसंख्येच्या तुलनेत ६५ टक्के युवक आहेत. जगात सर्वाधिक युवाशक्ती भारताकडे आहे. युवकांनी निव्वळ पैशाच्या मागे न धावता आपल्या देशाला शक्तिशाली बनविण्याचा विचार करावा, असे आवाहन केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या परीक्षेत देशभरातून दुसरे स्थान मिळविलेल्या काश्मीर येथील अतहर अमीर उल शफी खान यांनी शनिवारी केले. 
 
छात्रजागृती व युगांधर फाऊं डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रभाषा संकु लातील साई सभागृहात आयोजित संवाद व मार्गदर्शन कार्यक्रमातअतहर अमीर उल शफी खान बोलत होते. 
 
जगातील प्रगत देशांच्या तुलनेत भारतात युवाशक्ती अधिक आहे. या मानवी संसाधनाचा वापर विधायक व देशाच्या विकासासाठी झाला तरच पुढील १०-१५ वर्षात भारत महाशक्ती होईल. मागील ६० वर्षात देशाचा विकास झाला, परंतु आजही देशात २२ टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. त्यांच्यापुढे दोनवेळच्या जेवणाचा प्रश्न आहे. दोन टक्के मुले शाळाबाह्य असून जगात सर्वाधिक निरक्षर भारतात आहेत. ही बाब देशासाठी भूषणावह नाही. परिस्थिती विपरित असली तरी यावर मात करावी लागेल, असे मत अतहर अमीर उल शफी खान यांनी मांडले.