शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

‘आयएएस’चा दुसरा ‘टॉपर’ म्हणतो काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2016 20:27 IST

युवकांनी निव्वळ पैशाच्या मागे न धावता आपल्या देशाला शक्तिशाली बनविण्याचा विचार करावा असे आवाहन अतहर अमीर उल शफी खान यांनी केले

ऑनलाइन लोकमत - 
‘पॅकेज’ नको, युवकांचा विचार करा : निरक्षरता हा देशासाठी शाप 
नागपूर, दि. 30 - भारतात लोकसंख्येच्या तुलनेत ६५ टक्के युवक आहेत. जगात सर्वाधिक युवाशक्ती भारताकडे आहे. युवकांनी निव्वळ पैशाच्या मागे न धावता आपल्या देशाला शक्तिशाली बनविण्याचा विचार करावा, असे आवाहन केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या परीक्षेत देशभरातून दुसरे स्थान मिळविलेल्या काश्मीर येथील अतहर अमीर उल शफी खान यांनी शनिवारी केले. 
 
छात्रजागृती व युगांधर फाऊं डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रभाषा संकु लातील साई सभागृहात आयोजित संवाद व मार्गदर्शन कार्यक्रमातअतहर अमीर उल शफी खान बोलत होते. 
 
जगातील प्रगत देशांच्या तुलनेत भारतात युवाशक्ती अधिक आहे. या मानवी संसाधनाचा वापर विधायक व देशाच्या विकासासाठी झाला तरच पुढील १०-१५ वर्षात भारत महाशक्ती होईल. मागील ६० वर्षात देशाचा विकास झाला, परंतु आजही देशात २२ टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. त्यांच्यापुढे दोनवेळच्या जेवणाचा प्रश्न आहे. दोन टक्के मुले शाळाबाह्य असून जगात सर्वाधिक निरक्षर भारतात आहेत. ही बाब देशासाठी भूषणावह नाही. परिस्थिती विपरित असली तरी यावर मात करावी लागेल, असे मत अतहर अमीर उल शफी खान यांनी मांडले.