शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

‘आयएएस’चा दुसरा ‘टॉपर’ म्हणतो काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2016 20:27 IST

युवकांनी निव्वळ पैशाच्या मागे न धावता आपल्या देशाला शक्तिशाली बनविण्याचा विचार करावा असे आवाहन अतहर अमीर उल शफी खान यांनी केले

ऑनलाइन लोकमत - 
‘पॅकेज’ नको, युवकांचा विचार करा : निरक्षरता हा देशासाठी शाप 
नागपूर, दि. 30 - भारतात लोकसंख्येच्या तुलनेत ६५ टक्के युवक आहेत. जगात सर्वाधिक युवाशक्ती भारताकडे आहे. युवकांनी निव्वळ पैशाच्या मागे न धावता आपल्या देशाला शक्तिशाली बनविण्याचा विचार करावा, असे आवाहन केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या परीक्षेत देशभरातून दुसरे स्थान मिळविलेल्या काश्मीर येथील अतहर अमीर उल शफी खान यांनी शनिवारी केले. 
 
छात्रजागृती व युगांधर फाऊं डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रभाषा संकु लातील साई सभागृहात आयोजित संवाद व मार्गदर्शन कार्यक्रमातअतहर अमीर उल शफी खान बोलत होते. 
 
जगातील प्रगत देशांच्या तुलनेत भारतात युवाशक्ती अधिक आहे. या मानवी संसाधनाचा वापर विधायक व देशाच्या विकासासाठी झाला तरच पुढील १०-१५ वर्षात भारत महाशक्ती होईल. मागील ६० वर्षात देशाचा विकास झाला, परंतु आजही देशात २२ टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. त्यांच्यापुढे दोनवेळच्या जेवणाचा प्रश्न आहे. दोन टक्के मुले शाळाबाह्य असून जगात सर्वाधिक निरक्षर भारतात आहेत. ही बाब देशासाठी भूषणावह नाही. परिस्थिती विपरित असली तरी यावर मात करावी लागेल, असे मत अतहर अमीर उल शफी खान यांनी मांडले.