शहरं
Join us  
Trending Stories
1
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
2
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
3
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
4
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
5
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
6
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
7
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
8
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
9
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
10
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
11
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
12
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
13
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
15
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
16
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
17
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
18
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
19
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
20
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार

तीन लाखांवर शेतकऱ्यांचे थकीत वीज बिल माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 11:08 IST

Nagpur News राज्य सरकारने कृषी पंप वीज धोरणाचा लाभ ३ लाख १४ हजार २५५ शेतकऱ्यांना दिला आहे. त्यांचे थकीत वीज बिल माफ करण्यात आले आहे.

ठळक मुद्देपुन्हा १२ लाखावर शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्याची प्रक्रिया सुरू

 लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : राज्य सरकारने कृषी पंप वीज धोरणाचा लाभ ३ लाख १४ हजार २५५ शेतकऱ्यांना दिला आहे. त्यांचे थकीत वीज बिल माफ करण्यात आले आहे. अजून १७ लाख ७४ हजार १९२ शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्याची कार्यवाही सुरू आहे. यातील ४५ हजारावर शेतकरी विदर्भातील आहेत. ऊ

र्जामंत्री नितीन राऊत यांनी मार्चपासून या योजनेला सुरुवात केली. त्याअंतर्गत ४४ लाख ४३ हजार २४७ शेतकऱ्यांना कृषी पंपाचे वीज बिल माफ करण्याची संधी आहे. या शेतकऱ्यांवर ४५,७७९ कोटी २६ लाख रुपये रुपये बिल थकीत आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्यास त्यांचे विलंब शुल्क व व्याजातही सूट मिळणार आहे. ही सूट १५,९४९ कोटी ९० लाखाची आहे.

राज्यात ३ लाख १४ हजार २५५ शेतकऱ्यांनी थकीत ५० टक्के व वर्तमानात आलेले वीज बिल भरून थकीत वीज बिलातून मुक्त झाले आहेर. या शेतकऱ्यांकडे ८९९ कोटी ७९ लाख रुपये थकीत होते. ५८४ कोटी ७० लाख रुपये त्यांनी भरले. ४४९ कोटी ९३ लाख रुपये त्यांचे माफ करण्यात आले. अशाच प्रकारे राज्यातील १२ लाख ७४ हजार १९२ शेतकऱ्यांचे थकीत वीज बिल माफ करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या शेतकऱ्यांनी चालू बिलाचे १२८९ कोटी २ लाख रुपये भरले आहे. या शेतकऱ्यांना आता थकीत असलेल्या बिलाची ५० टक्के रक्कम ३१ मार्च २०२२ पर्यंत भरायची आहे. महावितरणचे व्यवस्थापकीय निदेशक विजय सिंघल यांनी या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन केले आहे.

- सर्वाधिक शेतकरी पुण्यातील

योजनेचा लाभ घेणारे सर्वाधिक १ लाख ६४ हजार ८१३ शेतकरी पुणे विभागातील आहेत. कोकण विभागातील ८९,४२२ शेतकरी आहेत, तर विदर्भातील ४५,७५२ शेतकरी यात आहेत. औरंगाबाद विभागातील १४,२६८ शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे.

टॅग्स :electricityवीज