शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

तीन लाखांवर शेतकऱ्यांचे थकीत वीज बिल माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 11:08 IST

Nagpur News राज्य सरकारने कृषी पंप वीज धोरणाचा लाभ ३ लाख १४ हजार २५५ शेतकऱ्यांना दिला आहे. त्यांचे थकीत वीज बिल माफ करण्यात आले आहे.

ठळक मुद्देपुन्हा १२ लाखावर शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्याची प्रक्रिया सुरू

 लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : राज्य सरकारने कृषी पंप वीज धोरणाचा लाभ ३ लाख १४ हजार २५५ शेतकऱ्यांना दिला आहे. त्यांचे थकीत वीज बिल माफ करण्यात आले आहे. अजून १७ लाख ७४ हजार १९२ शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्याची कार्यवाही सुरू आहे. यातील ४५ हजारावर शेतकरी विदर्भातील आहेत. ऊ

र्जामंत्री नितीन राऊत यांनी मार्चपासून या योजनेला सुरुवात केली. त्याअंतर्गत ४४ लाख ४३ हजार २४७ शेतकऱ्यांना कृषी पंपाचे वीज बिल माफ करण्याची संधी आहे. या शेतकऱ्यांवर ४५,७७९ कोटी २६ लाख रुपये रुपये बिल थकीत आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्यास त्यांचे विलंब शुल्क व व्याजातही सूट मिळणार आहे. ही सूट १५,९४९ कोटी ९० लाखाची आहे.

राज्यात ३ लाख १४ हजार २५५ शेतकऱ्यांनी थकीत ५० टक्के व वर्तमानात आलेले वीज बिल भरून थकीत वीज बिलातून मुक्त झाले आहेर. या शेतकऱ्यांकडे ८९९ कोटी ७९ लाख रुपये थकीत होते. ५८४ कोटी ७० लाख रुपये त्यांनी भरले. ४४९ कोटी ९३ लाख रुपये त्यांचे माफ करण्यात आले. अशाच प्रकारे राज्यातील १२ लाख ७४ हजार १९२ शेतकऱ्यांचे थकीत वीज बिल माफ करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या शेतकऱ्यांनी चालू बिलाचे १२८९ कोटी २ लाख रुपये भरले आहे. या शेतकऱ्यांना आता थकीत असलेल्या बिलाची ५० टक्के रक्कम ३१ मार्च २०२२ पर्यंत भरायची आहे. महावितरणचे व्यवस्थापकीय निदेशक विजय सिंघल यांनी या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन केले आहे.

- सर्वाधिक शेतकरी पुण्यातील

योजनेचा लाभ घेणारे सर्वाधिक १ लाख ६४ हजार ८१३ शेतकरी पुणे विभागातील आहेत. कोकण विभागातील ८९,४२२ शेतकरी आहेत, तर विदर्भातील ४५,७५२ शेतकरी यात आहेत. औरंगाबाद विभागातील १४,२६८ शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे.

टॅग्स :electricityवीज