शहरं
Join us  
Trending Stories
1
महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
3
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
4
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
5
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
6
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
7
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
8
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
9
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
10
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
11
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
12
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
13
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
14
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
15
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
16
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
17
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
18
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
19
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
20
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

व्यवसाय पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:17 IST

नागपूर : कोरोना महामारीत केंद्र सरकारने आवश्यक पावले उचलली असून काही ठोस योजनाही राबविल्या आहेत. अशा स्थितीत व्यवसायाला पुनरुज्जीवित ...

नागपूर : कोरोना महामारीत केंद्र सरकारने आवश्यक पावले उचलली असून काही ठोस योजनाही राबविल्या आहेत. अशा स्थितीत व्यवसायाला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न व्हावा, असे मत बँक ऑफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय व्यवस्थापक मनोज करे यांनी येथे केले.

आयसीएआयच्या नागपूर शाखेतर्फे आयोजित चर्चासत्रात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी वक्ते सीतारामन अय्यर, वैभव जैन आणि नागपूर सीए संस्थेचे अध्यक्ष सीए किरीट कल्याणी उपस्थित होते.

मनोज करे म्हणाले, कोरोना महामारीपूर्वी विकास दरात घसरण होत होती. कदाचित नवीन योजना बनविली जात होती. पण महामारीच्या संकटाने या योजनेचा निष्कर्ष काढणे कठीण झाले आहे. पण आता सावधानता बाळगून व्यवसायाचे चक्र पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रभावी प्रयत्न व्हावेत. सरकारने कमी गुंतवणुकीवर रोख राशी प्रदान केली आहे. सरकारला अशी पावले उचलण्याची आवश्यकता होती. रिझर्व्ह बँकेने चालू खात्यांना उघडण्यासह त्याच्या संचालनासाठी वित्तीय अनुशासन निश्चित करण्याठी दिशानिर्देश जारी केले आहेत.

सीए किरीट कल्याण म्हणाले, प्रत्येक व्यवसायासाठी वित्त आवश्यक आहे आणि केवळ सीए प्रभावीपणे त्याकरिता योजना बनवू शकते. कोरोना महामारी आणि पुढे ग्राहकांची सेवा करण्यासाठी योजनेत वित्तीय मदत आघाडीवर राहणार आहे. सीतारामन अय्यर म्हणाले, कार्यशील भांडवलाची वेळेवर उपलब्धता महत्त्वपूर्ण कारणांपैकी एक आहे.

उपाध्यक्ष साकेत बागडिया, सचिव जितेंद्र सागलानी, विकासा अध्यक्ष अक्षय गुल्हाने, जुल्फेश शाह, मुर्तजा हुसेन, सुरभी कस्तुरीवाले, उमंग खंडेलवाल, प्रदीप लालवानी आणि अनेक सीए उपस्थित होते.