शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

संस्कार शिकविणारे मंदिर अखेर कुलूपबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:37 IST

अनाथ, निराधार, व्यसनी, चोºयामाºया करून जगणाºया आणि रेल्वेच्या प्लॅटफॉर्मलाच आयुष्य समजून जगण्याची दिशा हरविलेल्या असंख्य निराधार मुलांमध्ये संस्काराचे बीज रुजवणारे ठिकाण म्हणजे नागपूरची प्लॅटफॉर्म शाळा.

ठळक मुद्देनिराधारांचे छत्र हरविले : प्लॅटफॉर्म शाळेची शेवटची घरघरही संपली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनाथ, निराधार, व्यसनी, चोºयामाºया करून जगणाºया आणि रेल्वेच्या प्लॅटफॉर्मलाच आयुष्य समजून जगण्याची दिशा हरविलेल्या असंख्य निराधार मुलांमध्ये संस्काराचे बीज रुजवणारे ठिकाण म्हणजे नागपूरची प्लॅटफॉर्म शाळा. परंतु दुर्दैवाने संस्कारचे हे मंदिर अखेर कुलूपबंद झाल्याने शहरातील समाजभान जपणाºयांचे मन गहिवरले. विश्वहिंदू जनकल्याण परिषदेला या रोपट्याचे वटवृक्ष करण्यात अपयश आल्यामुळे, येथे वास्तव्यास असलेल्या निरागस विद्यार्थ्यांचे छत्रच हरविले आहे.लोहमार्ग पोलीस, नागपूर महापालिका व विश्व हिंदू जनकल्याण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने बजेरिया परिसरात २३ जून २०१० साली प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिर सुरू करण्यात आले होते. त्यासाठी महापालिकेने शाळा उपलब्ध करून दिली होती. तत्कालीन अधीक्षक रवींद्र सिंगल यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन विश्व हिंदू जनकल्याण परिषदेला या शाळेची जबाबदारी सोपविली होती. एक दोन करता करता प्लॅटफॉर्मवर भटकणारी शेकडो मुले या शाळेत पोलिसांच्या माध्यमातून येत गेली. येथे भटकंती करणाºया मुलांना निवारा मिळाला. त्यांच्या दोन वेळच्या पोटापाण्याची सोय झाली आणि शिक्षणाच्या माध्यमातून संस्कार आणि प्रेमाचा ओलावाही मिळाला. या शिस्तीत ज्यांना आयुष्य घडवायचे होते, ती मुले टिकली आणि शिक्षणाच्या प्रवाहात पुढे गेली. यातीलच एक उदाहरण म्हणजे बीअरबार मध्ये ग्लास साफ करणारा एक मुलगा आज इंजिनीअरिंगच्या तिसºया वर्षाला शिकतोय. या संपूर्ण प्रकल्पाची जबाबदारी त्यावेळी प्रमुख म्हणून श्रीकांत आगलावे यांना दिली होती. त्यांनी चुकीच्या मार्गावर भटकणाºया मुलांना एका प्रवाहात आणले होते. त्यासाठी समाज भावना जपणाºयांना या प्रकल्पात सहभागी करून घेतले होते. मुलांचे पूर्ण नाव व पत्ता नसल्याने, शाळेत दाखल करून घेण्यासाठी वडील म्हणून स्वत:चे नाव लावले होते. मुलांना कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू दिली नाही. परंतु गेल्या दीड वर्षांपासून आगलावे हे भारतीय जनता पक्षात गेले, त्यामुळे या कार्यातून त्यांना मुक्त करण्यात आले. तेव्हापासून ही जबाबदारी विश्वहिंदू परिषदेच्या जनकल्याण समितीकडे सोपविण्यात आली. ते गेल्यानंतर एक ते दीड वर्षात ही शाळा बंद पडली. एखाद्या संस्थेतला माणूस बदलला की त्या संस्थेची रचना बदलते. तसेच काहीसे या प्लॅटफॉर्म शाळेचे झाले.अतिशय वेदनादायीदु:ख होतेय या शाळेचा शेवट बघून. अनेकांचे शिक्षण पूर्ण झाले नाही. हे विद्यार्थी निदान ते गॅॅ्रज्युएटपर्यंत शिकले असते तर आपल्या पायावर उभे राहू शकले असते. येथे त्यांना घरचे वातावरण मिळाले होते.- श्रीकांत आगलावे, माजी प्रकल्प प्रमुख, प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिरबाल कल्याण समितीने तोडले मंदिरशाळेत बाल कल्याण समितीचे लोक आले होते. त्यांनी मुलांची चौकशी केली. मुलांनी बालकल्याण समितीला लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितले. लहान मुलांना बाल कल्याण समिती घेऊन गेली. दुसºया दिवशी आम्हाला विचारले मोठ्या मुलांना कसे ठेवले. त्यांनाही आमच्या स्वाधीन करा, बाल सुधार गृहात ठेवू असे सांगितले. काही मुलांचे पालक आले. त्यांना त्यांच्या पालकांना हस्तांतरीत केले. ३ ते ४ मुलांना बालकल्याण समितीचे लोक घेऊन गेले. त्याचबरोबर १ तारखेपासून महापालिकेचे सर्व शिक्षा अभियान बंद झाले. त्यामुळे कर्मचाºयांचे पगारही बंद झाले. सोबतच समितीने आमच्याकडे परवानाची विचारणा केली. आमच्याकडे परवाना नव्हता. आम्ही परवान्यासाठी अर्ज केला, तो आला की पुन्हा शाळा सुरू करू.-हरीश हरकरे, कार्याध्यक्ष, विश्व हिंदू परिषद जनकल्याण समिती