शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
3
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
4
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
5
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
6
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
7
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
8
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
9
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
10
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
11
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
12
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
13
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
14
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
15
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
16
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
17
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
18
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
19
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
20
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या

पाेत सांभाळण्यासाठी जमिनीची काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:08 IST

रामटेक/ जलालखेडा/ बाजारगाव : रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पाेत खालावत चालला असून, पिकांची उत्पादकताही घटत चालली आहे. जमिनीचा पाेत ...

रामटेक/ जलालखेडा/ बाजारगाव : रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पाेत खालावत चालला असून, पिकांची उत्पादकताही घटत चालली आहे. जमिनीचा पाेत कसा सांभाळायचा, ताे सांभाळताना नेमकी काेणती काळजी घ्यायची यासह अन्य महत्त्वाच्या बाबींवर कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना जागतिक मृदा दिनानिमित्त आयाेजित कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन केले. शिवाय, जमिनीचा पाेत सांभाळण्याचे आवाहनही केले.

रामटेक तालुक्यातील काचूरवाही येथील बाजार चाैकात आयाेजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला नारायण ताेडमल, देवेंद्र गाेल्हर, रमेश नाटकर, गजानन भलमे, रवींद्र माेहनकर, सुदाम धुर्वे, गाैतम चरडे, खेमराज बावनकुळे, लहू बावनकुळे, शुभम कांबळे, प्रशांत आबागडे, प्रणित बावनकुळे, मधुकर माेहनकर यांच्यासह शेतकरी उपस्थित हाेते. रामटेक तालुका कृषी अधिकारी कार्यलयाच्यावतीने किरणापूर, चाेखाळासह अन्य गावांमध्यही कार्यक्रम घेण्यात आले.

नरखेड पंचायत समितीच्या कृषी विभागाच्यावतीने तालुक्यातील वडेगाव (उमरी) व नायगाव येथे कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. या कार्यक्रमांना जिल्हा परिषद सदस्य प्रीतम कवरे, पंचायत समिती सभापती नीलिमा रेवतकर, उपसभापती वैभव दळवी,तालुका कृषी अधिकारी डाॅ. याेगीराज जुमडे, दिलीप हिवरकर, वडेगावचे सरपंच रुपेश मुंदाफळे, नायगावचे किसना उईके, गणेश नाकाडे,घनश्याम ठाकरे, नत्थू ढाेपरे, प्रवीण बेलखडे, कृषी सहायक अमित वानखेडे, लांडे, खडतकर, शगहूकर, खसारे, निमजे यांच्यासह शेतकरी उपस्थित हाेते.

बाजारगाव येथील गाेपाळपुरी येथेही कार्यक्रम आयाेजित करण्यात आला हाेता. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य अविनाश पारधी, सरपंच तुषार चाैधरी, रेखा गावंडे, रिता तिवारी, मंडळ कृषी अधिकारी बी. आर. गाैरखेडे, ज्याेती बाेडखे, कविता मुरकुटे, आशिष भगत यांच्यासह बाजारगाव, शिवा, पांजरा, सावंगा येथील शेतकरी व कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित हाेते. संचालन ए. एन.रंधे यांनी केले तर पी. जी. राठाेड यांची आभार मानले.

---

माती परीक्षण महत्त्वाचे

काेणतेही पीक घेताना आधी माती व पाणी परीक्षण करणे आवश्यक आहे. त्यामुळे मातीत काेणते घटक कमी व काेणते अधिक आहे, याची माहिती मिळते. शिवाय, काेणत्या पिकाला काेणत्या घटकाची आवश्यकता आहे, याची माहिती हाेत असल्याने ते घटक पिकांना देणे सहज शक्य हाेते. त्यातून उत्पादकता वाढण्यास मदत हाेते. परीक्षणामुळे माती व पाण्याची ‘पीएच व्हॅल्यू’ कळते. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रीय खतांवर भर देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.