शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

पाेत सांभाळण्यासाठी जमिनीची काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:08 IST

रामटेक/ जलालखेडा/ बाजारगाव : रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पाेत खालावत चालला असून, पिकांची उत्पादकताही घटत चालली आहे. जमिनीचा पाेत ...

रामटेक/ जलालखेडा/ बाजारगाव : रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पाेत खालावत चालला असून, पिकांची उत्पादकताही घटत चालली आहे. जमिनीचा पाेत कसा सांभाळायचा, ताे सांभाळताना नेमकी काेणती काळजी घ्यायची यासह अन्य महत्त्वाच्या बाबींवर कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना जागतिक मृदा दिनानिमित्त आयाेजित कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन केले. शिवाय, जमिनीचा पाेत सांभाळण्याचे आवाहनही केले.

रामटेक तालुक्यातील काचूरवाही येथील बाजार चाैकात आयाेजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला नारायण ताेडमल, देवेंद्र गाेल्हर, रमेश नाटकर, गजानन भलमे, रवींद्र माेहनकर, सुदाम धुर्वे, गाैतम चरडे, खेमराज बावनकुळे, लहू बावनकुळे, शुभम कांबळे, प्रशांत आबागडे, प्रणित बावनकुळे, मधुकर माेहनकर यांच्यासह शेतकरी उपस्थित हाेते. रामटेक तालुका कृषी अधिकारी कार्यलयाच्यावतीने किरणापूर, चाेखाळासह अन्य गावांमध्यही कार्यक्रम घेण्यात आले.

नरखेड पंचायत समितीच्या कृषी विभागाच्यावतीने तालुक्यातील वडेगाव (उमरी) व नायगाव येथे कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. या कार्यक्रमांना जिल्हा परिषद सदस्य प्रीतम कवरे, पंचायत समिती सभापती नीलिमा रेवतकर, उपसभापती वैभव दळवी,तालुका कृषी अधिकारी डाॅ. याेगीराज जुमडे, दिलीप हिवरकर, वडेगावचे सरपंच रुपेश मुंदाफळे, नायगावचे किसना उईके, गणेश नाकाडे,घनश्याम ठाकरे, नत्थू ढाेपरे, प्रवीण बेलखडे, कृषी सहायक अमित वानखेडे, लांडे, खडतकर, शगहूकर, खसारे, निमजे यांच्यासह शेतकरी उपस्थित हाेते.

बाजारगाव येथील गाेपाळपुरी येथेही कार्यक्रम आयाेजित करण्यात आला हाेता. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य अविनाश पारधी, सरपंच तुषार चाैधरी, रेखा गावंडे, रिता तिवारी, मंडळ कृषी अधिकारी बी. आर. गाैरखेडे, ज्याेती बाेडखे, कविता मुरकुटे, आशिष भगत यांच्यासह बाजारगाव, शिवा, पांजरा, सावंगा येथील शेतकरी व कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित हाेते. संचालन ए. एन.रंधे यांनी केले तर पी. जी. राठाेड यांची आभार मानले.

---

माती परीक्षण महत्त्वाचे

काेणतेही पीक घेताना आधी माती व पाणी परीक्षण करणे आवश्यक आहे. त्यामुळे मातीत काेणते घटक कमी व काेणते अधिक आहे, याची माहिती मिळते. शिवाय, काेणत्या पिकाला काेणत्या घटकाची आवश्यकता आहे, याची माहिती हाेत असल्याने ते घटक पिकांना देणे सहज शक्य हाेते. त्यातून उत्पादकता वाढण्यास मदत हाेते. परीक्षणामुळे माती व पाण्याची ‘पीएच व्हॅल्यू’ कळते. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रीय खतांवर भर देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.