शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

चिमुकल्यांना स्वाईन फ्लूचा धोका

By admin | Updated: May 5, 2017 02:32 IST

बुधवारी रात्री आलेल्या अवकाळी पावसामुळे स्वाईन फ्लूची दहशत कमी होण्याऐवजी आणखी वाढली आहे.

नागपूर : बुधवारी रात्री आलेल्या अवकाळी पावसामुळे स्वाईन फ्लूची दहशत कमी होण्याऐवजी आणखी वाढली आहे. धक्कादायक म्हणजे, गेल्या तीन महिन्यात नागपूर विभागात ८१ रुग्ण पॉझिटीव्ह आले असून या रोगाने आतापर्यंत १९ रुग्णांचा बळी घेतला आहे. यात १३ महिला असून पाच बालकांचा समावेश आहे. स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. परिस्थिती नाजूक बनत चालली आहे. प्रशासनाकडून उपाययोजनांचे दावे केले जात असले तरी स्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे चित्र आहे. आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिलेल्या स्वाईन फ्लू रुग्णाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत ८१ रुग्ण पॉझिटीव्ह आले असून १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात सहा पुरुष असून १३ महिलांचा समावेश आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहरात आतापर्यंत स्वाईन फ्लूचे ४५ रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. यातील २९ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर सात रुग्ण अजूनही इस्पितळांमध्ये उपचार घेत आहे. स्वाईन फ्लू निष्पन्न झालेल्या रुग्णांमधून नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात चार बालकांचा समावेश आहे. स्वाईन फ्लूची ही आहेत लक्षणे ताप येणे, खोकला येणे, घसा दुखणे, अतिसार, उलट्या होणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे ही या आजाराची काही लक्षणे आहेत.