शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
2
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
3
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
4
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
5
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
6
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
7
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
8
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
9
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
10
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
11
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
12
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
13
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
14
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
15
Maharashtra Politics : डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत माना, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवा; संजय राऊतांचा भाजपाला टोला
16
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
17
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
18
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
19
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
20
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...

देशभक्तीची उणीव दूर करण्यासाठी स्वामी विवेकानंदांची विचारधारा महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:11 IST

देशभक्तीची उणीव दूर करण्यासाठी स्वामी विवेकानंदांची विचारधारा महत्त्वाची - सुपर थर्टीचे आनंद कुमार : ‘युवा शंखनाद’ त्रैमासिक विचारपत्राचे विमोचन ...

देशभक्तीची उणीव दूर करण्यासाठी स्वामी विवेकानंदांची विचारधारा महत्त्वाची

- सुपर थर्टीचे आनंद कुमार : ‘युवा शंखनाद’ त्रैमासिक विचारपत्राचे विमोचन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वर्तमानात युवकांमध्ये देशभक्तीची भावना ढासळत चालली आहे. ही उणीव दूर करण्यासाठी स्वामी विवेकानंद यांची विचारधारा सर्वदूर पोहोचणे गरजेचे आहे, असे आवाहन ‘सुपर ३०’चे संस्थापक आनंद कुमार यांनी केले.

युवकांसाठी देशभक्तीची भावना प्रसारित करणाऱ्या आणि नवलेखकांना लिहिते करणाऱ्या ‘युवा शंखनाद’ या त्रैमासिक विचार पत्राचे विमोचन शनिवारी सीताबर्डी येथील सेवासदन सभागृहात करण्यात आले. त्यावेळी आनंद कुमार आभासी माध्यमातून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर एनएडीटीचे असिस्टंट डायरेक्टर डॉ. ऋषी बिसेन, युवा शंखनादचे पालक प्रतीक दोषी व संयोजक धर्मेंद्र तुरकर उपस्थित होते. आभासी माध्यमाद्वारे विवेकानंद केंद्र, ओडिशाचे प्रांत संघटक रवी नायडू, रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी उपस्थित होते.

‘जहाँ चाह, वहा राह’ हे विचार लहानपणी वाचले आणि स्वतःतील क्षमतेचा परिचय होत गेला. पुढे आयुष्यात आलेल्या संघर्षाच्या समयी, स्वामीजींचे हेच विचार माझे मार्गदर्शक ठरले. आपला देश युवकांचा आहे. त्यामुळे, तरुण रक्ताविषयी शंका नाही. मात्र, देश घडवायला गिधाडे नकोत तर काही करू इच्छिणाऱ्या रक्ताच्या युवकांची देशाला गरज आहे. तेव्हाच जेएनयूमधील प्रकारांना आळा बसेल. त्यासाठी हा शंखनाद महत्त्वाचा असल्याचे आनंद कुमार म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकिता देशकर यांनी केले. प्रास्ताविक धर्मेंद्र तुरकर यांनी केले, तर आभार श्रेयस यांनी मानले.