शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

देशभक्तीची उणीव दूर करण्यासाठी स्वामी विवेकानंदांची विचारधारा महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:11 IST

देशभक्तीची उणीव दूर करण्यासाठी स्वामी विवेकानंदांची विचारधारा महत्त्वाची - सुपर थर्टीचे आनंद कुमार : ‘युवा शंखनाद’ त्रैमासिक विचारपत्राचे विमोचन ...

देशभक्तीची उणीव दूर करण्यासाठी स्वामी विवेकानंदांची विचारधारा महत्त्वाची

- सुपर थर्टीचे आनंद कुमार : ‘युवा शंखनाद’ त्रैमासिक विचारपत्राचे विमोचन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वर्तमानात युवकांमध्ये देशभक्तीची भावना ढासळत चालली आहे. ही उणीव दूर करण्यासाठी स्वामी विवेकानंद यांची विचारधारा सर्वदूर पोहोचणे गरजेचे आहे, असे आवाहन ‘सुपर ३०’चे संस्थापक आनंद कुमार यांनी केले.

युवकांसाठी देशभक्तीची भावना प्रसारित करणाऱ्या आणि नवलेखकांना लिहिते करणाऱ्या ‘युवा शंखनाद’ या त्रैमासिक विचार पत्राचे विमोचन शनिवारी सीताबर्डी येथील सेवासदन सभागृहात करण्यात आले. त्यावेळी आनंद कुमार आभासी माध्यमातून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर एनएडीटीचे असिस्टंट डायरेक्टर डॉ. ऋषी बिसेन, युवा शंखनादचे पालक प्रतीक दोषी व संयोजक धर्मेंद्र तुरकर उपस्थित होते. आभासी माध्यमाद्वारे विवेकानंद केंद्र, ओडिशाचे प्रांत संघटक रवी नायडू, रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी उपस्थित होते.

‘जहाँ चाह, वहा राह’ हे विचार लहानपणी वाचले आणि स्वतःतील क्षमतेचा परिचय होत गेला. पुढे आयुष्यात आलेल्या संघर्षाच्या समयी, स्वामीजींचे हेच विचार माझे मार्गदर्शक ठरले. आपला देश युवकांचा आहे. त्यामुळे, तरुण रक्ताविषयी शंका नाही. मात्र, देश घडवायला गिधाडे नकोत तर काही करू इच्छिणाऱ्या रक्ताच्या युवकांची देशाला गरज आहे. तेव्हाच जेएनयूमधील प्रकारांना आळा बसेल. त्यासाठी हा शंखनाद महत्त्वाचा असल्याचे आनंद कुमार म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकिता देशकर यांनी केले. प्रास्ताविक धर्मेंद्र तुरकर यांनी केले, तर आभार श्रेयस यांनी मानले.