शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

By admin | Updated: June 9, 2017 16:11 IST

वरूड नजीकच्या कुरळी येथील एका ५२ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली.

आॅनलाईन लोकमतअमरावती: वरूड नजीकच्या कुरळी येथील एका ५२ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी ९ जून रोजी सकाळी उघडकीस आली. या शेतकऱ्यावर तीन लाखांचे खासगी कर्ज होते. मशागतीसाठी आर्थिक व्यवस्था नसल्यामुळे चिंताग्रस्त स्थितीत या शेतकऱ्याने जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. ृ शरद शंकरराव कुकडे (रा. कुरळी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याकडे तीन भाऊ मिळवून ५ एकर कोरडवाहू शेती आहे. सततच्या नापिकीमुळेत्याच्यावर कर्जाचा डोंगर वाढत चालला होता. उत्पन्न नसल्याने कर्जाची परतफेड करणे शक्य होत नव्हते. खरीप हंगाम तोंडावर असूनही मशागतीसाठी पैसा नव्हता. त्यात कर्जवसुलीसाठी सतत तगादा सुरू असल्याने अखेर राहत्या घरातच शरद कुकडे यांनी गळफास घेऊन त्यांची जीवनयात्रा संपविली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व बराच मोठा आप्त परिवार आहे. वरूड पोलिसांनी आकस्मिक मृत्युचा गुन्हा नोंदविला.