शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

By admin | Updated: June 9, 2017 16:11 IST

वरूड नजीकच्या कुरळी येथील एका ५२ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली.

आॅनलाईन लोकमतअमरावती: वरूड नजीकच्या कुरळी येथील एका ५२ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी ९ जून रोजी सकाळी उघडकीस आली. या शेतकऱ्यावर तीन लाखांचे खासगी कर्ज होते. मशागतीसाठी आर्थिक व्यवस्था नसल्यामुळे चिंताग्रस्त स्थितीत या शेतकऱ्याने जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. ृ शरद शंकरराव कुकडे (रा. कुरळी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याकडे तीन भाऊ मिळवून ५ एकर कोरडवाहू शेती आहे. सततच्या नापिकीमुळेत्याच्यावर कर्जाचा डोंगर वाढत चालला होता. उत्पन्न नसल्याने कर्जाची परतफेड करणे शक्य होत नव्हते. खरीप हंगाम तोंडावर असूनही मशागतीसाठी पैसा नव्हता. त्यात कर्जवसुलीसाठी सतत तगादा सुरू असल्याने अखेर राहत्या घरातच शरद कुकडे यांनी गळफास घेऊन त्यांची जीवनयात्रा संपविली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व बराच मोठा आप्त परिवार आहे. वरूड पोलिसांनी आकस्मिक मृत्युचा गुन्हा नोंदविला.