शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

वैज्ञानिकांनी आत्ममंथन करून देशासाठी कार्य करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 01:02 IST

आजच्या काळात वैज्ञानिकांवर पर्यावरणाचे रक्षण करत नवनवीन शोध करण्याची मोठी जबाबदारी आहे.

ठळक मुद्देविजय कुलकर्णी : ‘नीरी’त प्रा.पी.खन्ना स्मृती व्याख्यानाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आजच्या काळात वैज्ञानिकांवर पर्यावरणाचे रक्षण करत नवनवीन शोध करण्याची मोठी जबाबदारी आहे. प्रा.खन्ना यांच्या कार्याकडून संशोधकांनी प्रेरणा घेतली पाहिजे. आजच्या काळात वैज्ञानिकांनी आत्ममंथन करून नवनवीन कल्पनांवर काम केले पाहिजे व देशाला समोर नेले पाहिजे, असे मत शापूरजी पालूनजी इन्फ्रास्ट्रक्चर कॅपिटल कंपनीचे ‘चीफ सस्टेनिबिलीटी आॅफिसर’ डॉ.विजय कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ‘नीरी’तर्फे (नॅशलन एन्व्हायर्नमेन्टल इंजिनिअरींग रिसर्च इन्स्टिट्यूट) सोमवारी प्रा.पी.खन्ना स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.‘नीरी’च्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला ‘नीरी’चे संचालक डॉ.राकेश कुमार, ‘सीएसआयआर’च्या भरती व मूल्यमापन मंडळाचे अध्यक्ष डॉ.सतीश वटे, मुख्य वैज्ञानिक जे.एस.पांडे, प्रधान संशोधक प्रकाश कुंभारे प्रामुख्याने उपस्थित होते. ‘द जर्नी इज द रिवॉर्ड’ या विषयावर डॉ.कुलकर्णी यांनी व्याख्यान दिले. प्रा.खन्ना हे दूरदृष्टी संशोधक होते. त्यांनी १९८४ साली संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण मोहिमेअंतर्गत ‘एन्व्हायर्नमेन्टल इम्पॅक्ट असेसमेन्ट’वर विशेष पुस्तिका तयार केली होती. प्रा.खन्ना यांच्या प्रयत्नांमुळे ‘नीरी’ची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण झाली असे प्रतिपादन डॉ.वटे यांनी केले. डॉ.जे.एस.पांडे यांनी प्रास्ताविक केले. जया सब्जीवाले यांनी संचालन केले तर प्रकाश कुंभारे यांनी आभार मानले.