शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
2
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
4
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
5
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
6
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
7
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
8
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
9
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
10
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
11
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
12
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
13
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
14
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
15
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
16
Ganesh Visarjan 2025: बाप्पा दीड दिवसांतच का चालला? असं चिमुकल्यांनी विचारलं, तर द्या 'हे' शास्त्रोक्त उत्तर!
17
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
18
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
19
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
20
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम

गणवेशासाठी शाळकरी मुलीची आत्महत्या

By admin | Updated: July 14, 2016 02:50 IST

वर्गातील इतर मुलींजवळ नेटका गणवेश आहे, मात्र आपल्याजवळ गणवेश नसल्याची खंत सातत्याने असल्याने...

परिस्थितीने घेतला बळी : शिक्षणापेक्षा गणवेश महत्त्वाचा का? नागपूर : वर्गातील इतर मुलींजवळ नेटका गणवेश आहे, मात्र आपल्याजवळ गणवेश नसल्याची खंत सातत्याने असल्याने नागपुरातील रविनगर येथील सी.पी.अ‍ॅण्ड बेरार शाळेच्या आठव्या वर्गातील विद्यार्थिनीने मंगळवारी सायंकाळी गळफास लावून आत्महत्या केली. रितू गजानन ढाकुलकर असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. रितूच्या आत्महत्येने समाजमन मात्र सुन्न झाले आहे. रितूच्या वडिलांचा रविनगर चौकात पानठेला आहे. आई धुणीभांडी करते. दिवसभर घरात मोठी बहीण कांचन व लहान भाऊ चेतन असतो. शाळेचा आठव्या वर्गापासून गणवेश बदलतो. त्यामुळे नवीन गणवेश घेणे गरजेचे होते. शाळेतून तिला गणवेशासाठी विचारणा झाली. चार दिवसापूर्वी रितूने वडिलांकडे मागणी केली. परिस्थिती नसल्याने वडीलही तिला दोन-चार दिवसात गणवेश घेऊन देणार होते. वडिलांनी शिक्षकांची भेट घेऊन त्यांना कारण सांगितले होते. शिक्षकांनीच तिला आम्हीच गणवेश देऊ, असे सांगितले होते. आईला तिने शाळेतूनच गणवेश मिळणार आहे, असेही सांगितले होते. -तर रितूने आत्महत्याच केली नसती रितू हट्टी होती. टीव्ही बघण्यावरून बहिणीशी तू-तू-मै-मै करायची. शाळेतून आल्यावर आईच्या मागेच रहायची. तिची आई धुणीभांडी करण्यासाठी मंगळवारी सकाळी ७ वाजता घराबाहेर पडली. दररोज दुपारी आई घरी यायची. परंतु मंगळवारी काम जास्त असल्याने ती घरी परतलीच नाही. मी दुपारी घरी आले असते, तर रितूने आत्महत्या केली नसती, पोरगी हातची गेली, आता ती कधीच बोलणार नाही, असा टाहो तिच्या आईने फोडला.