शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

संघप्रणित भामसंचे महागाईवरून केंद्र सरकारविरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:12 IST

नागपूर : कृषी कायद्यावरून भारतीय किसान संघ व स्वदेशी जागरण मंचने केंद्र सरकारविरोधात आंदोलन करून २४ तासदेखील उलटले नव्हते ...

नागपूर : कृषी कायद्यावरून भारतीय किसान संघ व स्वदेशी जागरण मंचने केंद्र सरकारविरोधात आंदोलन करून २४ तासदेखील उलटले नव्हते तोच महागाईच्या मुद्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित भारतीय मजदूर संघाने केंद्राविरोधात भूमिका घेतली. महागाईवर नियंत्रण आणण्यात केंद्राला अपयश आल्याचा आरोप करून भामसंने गुरुवारी संविधान चौकात आंदोलन केले.

अगोदरच कोरोनामुळे जनता बेहाल असताना महागाईने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढतच असून महार्गाचा दर सहा टक्क्याहून अधिक झाला आहे. औषधांचे दरदेखील वाढले आहेत. काळाबाजार करणारे या स्थितीचा फायदा उचलत आहे. केंद्राने यासंदर्भात तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज आहे. उत्पादकांकडून तयार झालेल्या प्रत्येक वस्तूच्या उत्पादन खर्चाची घोषणा अनिवार्य करण्याचा कायदा तयार करायला हवा. तसेच इंधनांच्या दरांवर नियंत्रण आणले पाहिजे. सोबतच सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांमधील कर्मचाऱ्यांचे वेतन वाढविण्यासाठी पावले उचलायला हवी, अशी मागणी भामसंतर्फे करण्यात आली. यावेळी भामसंच्या विदर्भ प्रांत अध्यक्षा शिल्पा देशपांडे, महामंत्री गजानन गटलेवार, राष्ट्रीय उपाध्यक्ष नीता चौबे, प्रभारी सीव्ही राजेश, उपाध्यक्ष गणेश गुल्हाने, नागपूर जिल्हा महामंत्री हर्षल ठोंबरे, नागपूर जिल्हा अध्यक्ष विजय ठाकरे, महिला प्रमुख सुहास तिवारी, प्रसिद्धी प्रमुख सुरेश चौधरी, त्रिलोचन खरबडे उपस्थित होते.