शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

शहरी विद्यार्थ्यांना आवडते ग्रामीणचे कॉलेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:10 IST

आशिष दुबे नागपूर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा कल हा शहरात शिक्षण घेण्याकडे असतो. परंतु अकरावीच्या प्रवेशासंदर्भात उलटेच होताना दिसते ...

आशिष दुबे

नागपूर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा कल हा शहरात शिक्षण घेण्याकडे असतो. परंतु अकरावीच्या प्रवेशासंदर्भात उलटेच होताना दिसते आहे. शहरातील विद्यार्थी प्रवेशासाठी ग्रामीण भागाकडे वळत आहे. त्यामुळे ग्रामीणच्या स्थानिक विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी अडचणी वाढल्या आहेत. ग्रामीण भागातील कॉलेजच्या जागा भरल्याने विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश घ्यावा लागत आहे.

शहरालगत असलेल्या कामठी, हिंगणा, नागपूर ग्रामीण, कळमेश्वर, कुही या भागातील महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या जागा फुल झाल्या आहेत. त्यामुळे या भागातील काही महाविद्यालयांनी अकरावीच्या अतिरिक्त जागा वाढवून देण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे प्रस्ताव आले आहे. परंतु त्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही.

- लवकर होईल निर्णय

यासंदर्भात सहायक शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे यांनी सांगितले की, कुठल्याही महाविद्यालयाला अतिरिक्त जागा वाढवून देण्यापूर्वी कॉलेजमध्ये प्रवेशाची स्थिती काय आहे, याची माहिती घेतली जाते. जर तेथील सर्वच जागा भरल्या असतील तरच अतिरिक्त जागा वाढवून दिल्या जातात. आतापर्यंत जेवढे प्रस्ताव आलेले आहे. त्यावर एका आठवड्यात निर्णय घेण्यात येईल.

- शहरातील मनपाच्या क्षेत्रात रिकाम्या जागांवर अजूनही अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. तिसऱ्या फेरी अखेर शहरातील ५८,८७५ जागेपैकी २१,४२१ जागेवरच प्रवेश झाले आहे. अजूनही अकरावीच्या ३७,४५४ जागा रिक्त आहे. त्यामुळे केंद्रीय प्रवेश समितीने विशेष फेरीचे आयोजन केले आहे.