शहरं
Join us  
Trending Stories
1
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
2
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
3
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
4
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
5
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
6
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
7
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
8
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
9
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
11
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
12
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
13
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
14
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
15
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
16
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
17
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
18
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
19
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
20
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा

रस्ते ठरताहेत जीवघेणे

By admin | Updated: September 2, 2016 02:48 IST

गेल्या दोन दिवसात शहरातील रस्ते अपघातात महिला व प्रसिद्ध डॉक्टरसह पाच जणांचे बळी गेले.

दोन दिवसांत पाच जणांचे बळी : जड वाहनांवर हवे नियंत्रणनागपूर : गेल्या दोन दिवसात शहरातील रस्ते अपघातात महिला व प्रसिद्ध डॉक्टरसह पाच जणांचे बळी गेले. यामुळे वाहनधारकात भीतीचे वातावरण आहे. जड वाहनांची वाढलेली वर्दळ व वाहतूक नियमांचे होणारे सर्रास उल्लंघन ही अपघातांची कारणे असली तरी सर्वाधिक अपघात रस्त्यांमुळे होत आहेत. शहरातील रस्ते जीवघेणे ठरत असल्याचे चित्र आहे.पावसाळ्याला सुरुवात होताच शहरातील रस्ते उखडतात. रस्त्यावर पसरलेली गिट्टी व खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात वाहने स्लीप होऊ न अनेकदा अपघात घडतात. सोबतच शहरात मोठ्याप्रमाणात सुरू असलेल्या विकास कामांमुळे जड वाहनांची वर्दळ वाढली आहे. रिंगरोड सोबतच अंतर्गत रस्त्यावरील जड वाहनांची वाहतूक जीवघेणी ठरत आहे. याला आळा घालण्यासाठी शहरात वर्दळीच्या कालावधीत जडवाहनांना प्रवेश बंदी करण्याची आवश्यकता आहे. जड वाहनांना प्रामुख्याने रात्रीच्यावेळी शहरात प्रवेश द्यावा. वाहनधारकांकडून वाहतूक सिग्नल तोडण्याचे प्रकार वाढले आहेत. झ्रेब्रा क्रॉसिंगचा वापर केला जात नाही. भरधाव गाडी चालविणे. अशा कारणांमुळे अपघातात भर पडत आहेत. तसेच अपघातात बळी ठरलेल्यापैकी किती जणांनी हेल्मेट घातले होते. हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. झेब्रा क्रॉसिंग व पट्ट्यांचा अभावनागपूर : चौकातील सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंग व पट्टे असायलाच हवे. परंतु शहरातील वर्दळीच्या सिग्नलवर याकडे दुर्लक्ष आहे. अपघात झालेल्या मानेवाडा व ओमनगर चौकातील सिग्नलवर झेब्रा क्र ॉसिंग व पिवळे पट्टे नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरिक थांबण्याची रेषा ओलांडून वाहन थांबवितात. यामुळे अनेकदा अपघात होतात. शताब्दीनगर, मानेवाडा चौक यासारख्या ठिकाणी तर हमखास असे प्रकार घडताना दिसून येतात.सुरक्षेसाठी हेल्मेट आवश्यकगेल्या काही दिवसात अपघातातील बळींचा विचार करता यातील किती जणांनी हेल्मेट घातले होते याचाही विचार करण्याची गरज आहे. वाहनचालकांनी स्वत: विषयी जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. सुरक्षेच्या दृष्टीने वाहन चालकांनी नियमांचे पालन करण्यासोबतच हेल्मेट घालणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)