शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

अ‍ॅम्वे उत्पादनांवर कारवाईची मुभा

By admin | Updated: June 25, 2015 03:08 IST

मॅगीचे प्रकरण देशभरात गाजत असतानाच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ...

नागपूर : मॅगीचे प्रकरण देशभरात गाजत असतानाच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी अ‍ॅम्वे इंडिया कंपनीच्या वादग्रस्त उत्पादनांसंदर्भात आवश्यक ती कारवाई करण्याची भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणला मुभा दिली. यामुळे जोमाने कामाला लागण्याचा मार्ग प्राधिकरणसाठी मोकळा झाला आहे.अ‍ॅम्वे कंपनीची वादग्रस्त उत्पादने बाजारातून मागे घेण्यासाठी सचिन खोब्रागडे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिका प्रलंबित असल्यामुळे प्राधिकरणने कारवाई थांबविली होती. याकडे लक्ष वेधण्यात आल्यानंतर न्यायालयाने प्राधिकरणला कायद्यानुसार कारवाई करण्याचे स्वातंत्र्य दिले. तसेच, गुणवत्ता व सुरक्षिततेच्या तपासणीसाठी प्रलंबित उत्पादनांची प्रकरणे वेगात निकाली काढण्याचे निर्देश प्राधिकरणला देण्यात आले आहेत. अ‍ॅम्वे कंपनीची ३७ उत्पादने बाजारात असून त्यापैकी केवळ ७ उत्पादनांना मान्यता आहे. सात उत्पादने नामंजूर करण्यात आले आहेत तर, उर्वरित उत्पादनांची गुणवत्ता व सुरक्षिततेची तपासणी प्रलंबित आहे. शारीरिक त्रुटी दूर करण्यासाठी ही उत्पादने उपयोगी सिद्ध होतात असा दावा कंपनीतर्फे केला जातो. कंपनीची देशातील वार्षिक उलाढाल २१०० कोटींवर रुपयांची असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. केंद्र शासनाने ५ आॅगस्ट २०११ पासून देशात अन्न सुरक्षा व माणक कायदा-२००६ लागू केला आहे.कंपनीने या कायद्यानुसार मिळविलेल्या एका परवान्याची मुदत ३१ मार्च २०१२ रोजी संपली आहे, याकडेही याचिकाकर्त्याने लक्ष वेधले. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. निहालसिंग राठोड यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)