शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

लग्न, आंदोलनांवर बंधने आणावी लागतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाची लक्षणे आता बदलली आहे. रुग्ण वाढणे धोकादायक असून पुढील काळात लोकांनी नियम पाळणे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाची लक्षणे आता बदलली आहे. रुग्ण वाढणे धोकादायक असून पुढील काळात लोकांनी नियम पाळणे गरजेचे आहे. रेल्वेत गर्दी कशी कमी करता येईल, त्यावर चर्चा सुरु आहे. लग्न, आंदोलन माध्यमातून येथेही गर्दी होत असून त्यावरदेखील आता काही बंधने आणावी लागतील. महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेनेच चालला असल्याचे चित्र असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

सायंकाळी पाच वाजेनंतर गर्दीचे प्रमाण जास्त दिसते. पुढील पाच ते सहा दिवस लोक कसे नियम पाळतात त्यावर सर्व काही निर्भर आहे. त्यानंतरच सरकार निर्णय घेईल, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. सेलिब्रिटींसंदर्भात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काहीही चुकीचे वक्तव्य केलेले नाही. संपुआ सरकारच्या वेळेस सेलिब्रिटींना महागाई दिसत होती. मात्र आता देशद्रोही ठरविण्याच्या भीतीने त्यांची तोंडे शिवल्या गेली आहेत.सामान्य लोकांच्या भरवशावर त्यांचे चित्रपट चालतात. त्यांच्याबाबत त्यांनी भावना तरी वक्तव्य कराव्यात, असे वडेट्टीवार म्हणाले