शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

गायत्रीनगर लीज प्रकरणावर पुनर्विचार करा

By admin | Updated: September 2, 2014 01:15 IST

गायत्रीनगर परिसरातील १० हजार चौ.फुटाच्या जागेची लीज नागपूर सुधार प्रन्यासर्फे नुकतीच ३० वर्षांसाठी वाढविण्यात आली आहे. मात्र मागील ३० वर्षांत जागेवर एकही कार्य झाले नसल्याने दिलेल्या

विश्व हिंदू परिषदेची मागणी : छोटू भोयर यांना निवेदननागपूर : गायत्रीनगर परिसरातील १० हजार चौ.फुटाच्या जागेची लीज नागपूर सुधार प्रन्यासर्फे नुकतीच ३० वर्षांसाठी वाढविण्यात आली आहे. मात्र मागील ३० वर्षांत जागेवर एकही कार्य झाले नसल्याने दिलेल्या निर्णयावर नासुप्रने पुनर्विचार करावा, या मागणीचे निवेदन विश्व हिंदू परिषदेच्यावतीने नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त डॉ. रवींद्र भोयर यांना देण्यात आले. या प्रकरणावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन डॉ. भोयर यांनी दिले.नागपूर सुधार प्रन्यासतर्फे गायत्रीनगरमागील १० हजार चौरस फुटाची जागा एका धार्मिक समुदायाला १९८४ साली शैक्षणिक विकास कार्यासाठी देण्यात आली होती. २०१४ पर्यंत ३० वर्षे उलटूनही या जागेवर हेतूप्रमाणे कार्याची सुरु वात झाली नसल्यावरही नासुप्रने पुन्हा २०१४ साली त्यांच्या लीजचे नूतनीकरण केले. नासुप्रच्या या निर्णयामुळे परिसरातील दुसऱ्या समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नये, योग्य तो निर्णय घेऊन धार्मिक वातावरण चिघळणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेच्यावतीने करण्यात आली. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे शहर अध्यक्ष श्रीकांत आगलावे, बजरंग दलचे प्रांत सहसंयोजक किशोर दिकोंडवार, सहदेव गोसावी, राकेश कदम, सोमनाथ गोसावी, सुनील गोसावी, लकी गोसावी, मोहन दिकोंडवार, योगेश न्यायखोर, महेंद्र कठाणे, परसराम गोसावी, भय्या शरणागत, प्रशांत करोले, श्रेयस तांबेकर, शंकर अंकुशे, विक्की बेलखोडे. कमलेश मेश्राम यांच्यासह आदींची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)