शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
3
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
4
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
5
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
8
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
9
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
10
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
11
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
12
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
13
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
14
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
15
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
16
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
17
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
18
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
19
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
20
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून पक्ष संघटन बळकट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:11 IST

कामठी : युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विविध सामाजिक योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून पक्ष संघटन अधिक बळकट करावे, ...

कामठी : युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विविध सामाजिक योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून पक्ष संघटन अधिक बळकट करावे, असे आवाहन भाजपचे प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. कामठी येथील सिंहासन हनुमान मंदिर सभागृह, तेलीपुरा येथे भाजप युवा मोर्चाच्या वतीने शुक्रवारी समर्थ बूथ व युवा वाॅरियर्स कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आमदार टेकचंद सावरकर, प्रदेश भाजप युवा मोर्चाचे सदस्य संकेत बावनकुळे, जिल्हा उपाध्यक्ष नरेश मोटघरे, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अनिल निधान, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आदर्श पटले, जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे, पंचायत समितीचे सभापती उमेश रडके, तालुका भाजप अध्यक्ष किशोर बेले, महिला आघाडीच्या अध्यक्षा मंगला कारेमोरे आदी याप्रसंगी उपस्थित होते. ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या सरकार दरबारी लावून धरण्यासाठी कार्यकर्त्यांनी नेहमीच सज्ज राहण्याचे आवाहन बावनकुळे यांनी याप्रसंगी केले. मेळाव्याला उपस्थित पदाधिकाऱ्यांनी यावेळी विचार मांडले.

----

देवेंद्र गवते, माजी सरपंच, मनीष कारेमोरे, किरण राऊत आदी याप्रसंगी उपस्थित होते.