शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल : गेल्या काही महिन्यापासून शहरात शुद्ध व नियमित पाणीपुरवठा हाेत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काटाेल : गेल्या काही महिन्यापासून शहरात शुद्ध व नियमित पाणीपुरवठा हाेत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहरात शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करावा, या मागणीसाठी सिटीझन फाेरमच्या पदाधिकाऱ्यांनी प्रभारी मुख्याधिकारी तथा तहसीलदार अजय चरडे यांच्याकडे निवेदन साेपविले आहे.

काटाेल पालिकेने वाढीव पाणीपुरवठा याेजनेंतर्गत शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा (ऑटाेमायझेशन ॲटाेमॅटिक) कार्यान्वित करण्याकरिता कामे सुरू केली आहेत. यामुळे शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यातच गेल्या काही महिन्यापासून अनियमित व अशुद्ध पाणीपुरवठा हाेत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. घरगुती नळांना येणाऱ्या पाण्यावर पिवळा तवंग येत असून, पाण्याची चवदेखील बदलली आहे. यामुळे नागरिकांच्या आराेग्यास धाेका निर्माण झाला असून, लहान मुलांना उलटी, हगवणीचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने वेळीच उपाययाेजना करून शहरात शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदन देताना सिटीझन फाेरमचे प्रा. विजय कडू, भूपेंद्र चरडे, डाॅ. अनिल ठाकरे, प्रताप ताटे, मनाेज जवंजाळ, ॲड. मुकुल दुधकवळे, नागरिक कृती समितीचे ॲड. नीलेश हेलाेंडे, गणेश चन्ने, पं.स. सदस्य नीलिमा ठाकरे, गणेश सावरकर, मुन्ना पटेल आदी उपस्थित हाेते.

याबाबत पालिकेचे सत्तापक्ष नेते चरणसिंग ठाकूर यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी स्वयंचलित यंत्रणेच्या माध्यमातून शहरात पाणीपुरवठा करण्याचा पालिकेचा मानस आहे. त्यादृष्टीने ऑटाेमायझेशनचे काम सुरू आहे. त्याचा शहरातील पाणीपुरवठ्यासाठी नक्कीच फायदा हाेणार आहे. यात बरेच काम पूर्ण झाले असून, लवकरच पाणीपुरवठा सुरळीत सुरू हाेईल, असे त्यांनी सांगितले.