शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

अलर्ट करूनही लोक ऐकत नाही, त्यामुळे अशा घटना घडतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबईतील चेंबूर, विक्रोळी, भांडुपमध्ये दरड कोसळून अनेक नागरिकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. याबाबत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मुंबईतील चेंबूर, विक्रोळी, भांडुपमध्ये दरड कोसळून अनेक नागरिकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. याबाबत सगळीकडूनच हळहळ व्यक्त होत असताना राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मात्र याचे खापर नागरिकांवरच फोडले. वारंवर अलर्ट करूनदेखील लोक ऐकत नाहीत. त्यामुळे अशा घटना घडतात, असे वक्तव्य त्यांनी रविवारी नागपुरात पत्रपरिषदेदरम्यान केले.

मुंबईत लोकांची संख्या वाढत असून डोंगरावरदेखील लोक घरे, झोपड्या बांधत आहेत. पावसामुळे धोका होऊ शकतो याचा इशारा वारंवार देण्यात आला होता. मात्र लोकांनी ऐकले नाही. काल पहाटेपासून मुंबईत ३४५ मिमी पावसाची नोंद झाली. इतक्या पावसात अशा घटना होणे हीदेखील सामान्य बाब असल्याचेदेखील वडेट्टीवार म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांना ५ लाखांची मदत घोषित केली आहे. तातडीची मदत म्हणून १० हजारांची मदत आणि पंचनामे केल्यानंतर घराच्या डागडुजीसाठीही मदत करण्यात येणार आहे, असेदेखील त्यांनी सांगितले.