शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
2
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
4
छांगूर बाबाची हुशारी, मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन नाही
5
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
6
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
7
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
8
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
9
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
10
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
11
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
12
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
13
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
14
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
15
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
16
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
17
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
18
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
19
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
20
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?

शेतकऱ्यांना एक लाखापर्यंत कर्ज माफी द्या

By admin | Updated: December 18, 2014 02:46 IST

नागरिकांच्या ज्वलंत समस्या आणि प्रश्न तसेच समाजातील होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी अन्याय निवारण भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या वतीने विधानभवनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

नागपूर : नागरिकांच्या ज्वलंत समस्या आणि प्रश्न तसेच समाजातील होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी अन्याय निवारण भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या वतीने विधानभवनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले.महाराष्ट्रात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली असून शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे शासनाने त्यांना एक लाखापर्यंत कर्जमाफी द्यावी, कृषिपंपाला वीज मोफत द्यावी, स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल आठ हजार भाव द्यावा, जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ थांबवावी, सार्वजनिक मालमत्तेचे राष्ट्रीयकरण करावे, महिलांवरील अत्याचार थांबवावे, कर्मचारी राज्य विमा योजनेद्वारे कामगारांना सुविधा द्यावी, ओबीसींची जातिनिहाय जनगणना करून मंडळ आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या आदी मागण्या मोर्चात लावून धरण्यात आल्या. आंदोलनानंतर मोर्चातील शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना सादर केले. त्यांनी शेतकऱ्यांचे एक लाखापर्यंतच्या कर्जमाफीच्या मागणीवर लवकरच योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.नेतृत्व भगवान चांदेकर, राजेंद्र नवघरे, सुरेश मारोतकर, महेंद्र सातपुतेमागण्या शेतकऱ्यांचे एक लाखापर्यंतचे कर्ज माफ करावेकृषिपंपाला मोफत वीज द्यावीकापसाला प्रति क्विंटल आठ हजार भाव द्यावासार्वजनिक मालमत्तेचे राष्ट्रीयकरण करावेजीवनावश्यक वस्तूंची भाववाढ थांबवावीमहिलांवरील अत्याचार थांबवावे