शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
5
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
6
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
7
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
8
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
9
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
10
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
11
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
13
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
14
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
15
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
16
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
17
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
18
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
19
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
20
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा

शेतकऱ्यांना एक लाखापर्यंत कर्ज माफी द्या

By admin | Updated: December 18, 2014 02:46 IST

नागरिकांच्या ज्वलंत समस्या आणि प्रश्न तसेच समाजातील होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी अन्याय निवारण भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या वतीने विधानभवनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

नागपूर : नागरिकांच्या ज्वलंत समस्या आणि प्रश्न तसेच समाजातील होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी अन्याय निवारण भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या वतीने विधानभवनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले.महाराष्ट्रात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली असून शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे शासनाने त्यांना एक लाखापर्यंत कर्जमाफी द्यावी, कृषिपंपाला वीज मोफत द्यावी, स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल आठ हजार भाव द्यावा, जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ थांबवावी, सार्वजनिक मालमत्तेचे राष्ट्रीयकरण करावे, महिलांवरील अत्याचार थांबवावे, कर्मचारी राज्य विमा योजनेद्वारे कामगारांना सुविधा द्यावी, ओबीसींची जातिनिहाय जनगणना करून मंडळ आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या आदी मागण्या मोर्चात लावून धरण्यात आल्या. आंदोलनानंतर मोर्चातील शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना सादर केले. त्यांनी शेतकऱ्यांचे एक लाखापर्यंतच्या कर्जमाफीच्या मागणीवर लवकरच योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.नेतृत्व भगवान चांदेकर, राजेंद्र नवघरे, सुरेश मारोतकर, महेंद्र सातपुतेमागण्या शेतकऱ्यांचे एक लाखापर्यंतचे कर्ज माफ करावेकृषिपंपाला मोफत वीज द्यावीकापसाला प्रति क्विंटल आठ हजार भाव द्यावासार्वजनिक मालमत्तेचे राष्ट्रीयकरण करावेजीवनावश्यक वस्तूंची भाववाढ थांबवावीमहिलांवरील अत्याचार थांबवावे