शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

स्वरातून मांडल्या शेतकºयांच्या वेदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 01:34 IST

शेतकºयांची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. अस्मानी व सुल्तानी संकटाशी रोज दोन हात करणारा हा लढवय्या शेतकरी अखेर निराश मनाने स्वत:ला संपवत सुटला आहे.

ठळक मुद्दे‘जाने नही देंगे तुझे’: हतबल बळीराजाच्या मदतीसाठी जनमंचचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकºयांची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. अस्मानी व सुल्तानी संकटाशी रोज दोन हात करणारा हा लढवय्या शेतकरी अखेर निराश मनाने स्वत:ला संपवत सुटला आहे. त्याच्या मागे त्याच्या कुटुंबाची पार वाताहत होत आहे. अशा निराश शेतकºयांच्या मनात आशावाद पेरण्यासोबतच आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी जनमंच या सामाजिक संस्थेतर्फे रविवारी संध्याकाळी शंकरनगरातील साई सभागृहात ‘जाने नही देंगे तुझे’ या विशेष सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सागर मधुमटके, श्रुती चौधरी, अरविंद पाटील, मनोहर रडके, रेणुका इंदूरकर या गायकांनी आपल्या गोड आवाजात मधूर गाणी सादर केली. राजेश किलोर यांची संकल्पना असलेल्या व ‘फायर’ या शीर्षकांतर्गत आपला पहिलाच कार्यक्रम घेऊन रसिकांपुढे येणाºया या ग्रुपने अतिशय सुंदर सुरुवात केली. राजेश किलोर यांच्या ‘तू हैं आसमा, ये तेरी जमी हैं...’ या गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. मनोहर रडके यांच्या ‘तुझ से नाराज नाही जिंदगी...’ या गीतानेही रिझवले. श्रुती चौधरी या गुणी गायिकेने अतिशय तयारीने गायलेले ‘सून रहा हैं ना तू...’ हे गीत श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून गेले. यानंतर मंचावर आला सागर मधुमटके. ‘रूक जाना नही तू कही हार के...’ हे त्याचे गीत शेतकºयालाच समर्पित होते. त्याने गायलेले ‘दिये जलते हैं...’ हे गाणेही कर्णप्रिय ठरले.अरविंद पाटील यांनी ‘मै पल दो पल का शायर हूं...’ आपल्या खास शैलीत गायले. डॉ. रेणुका इंदूरकर हिची ‘आज जाने की जिद ना करो...’ ही गझल श्रोत्यांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेली. कार्यक्रमाचे बहारदार निवेदन श्वेता शेलगांवकर यांनी केले. या गोड गळ्याच्या गायकांना की-बोर्डवर रॉबिन विलियम, प्रशांत मिसर, गिटार-प्रकाश चव्हाण, बेस गिटार-रिंकू निखार, वसंत भट, आॅक्टोपॅड-अक्षय हर्ले, तबला-श्रीकांत सूर्यवंशी व ढोलकवर अनिकेत याने सुरेल सहसंगत केली.७ जानेवारीला शेतकरी मेळयाव्यात वाटणार निधीया कार्यक्रमाद्वारे गोळा होणारा निधी शेतकºयांच्या मदतीसाठी दिला जाईल, अशी घोषणा जनमंचने केली होती. त्यानुसार ७ जानेवारी २०१८ रोजी प्रस्तावित शेतकरी मेळाव्यात या निधीचे वाटप केले जाईल, असे या कार्यक्रमात जाहीर करण्यात आले.