शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

आमची ठणकली त्या दिवशी तुमची झोप उडवू -पटेल

By admin | Updated: June 1, 2017 18:23 IST

‘ज्या दिवशी आमची ठणकली, त्या दिवशी आम्ही सर्वांची झोप उडवू’, असा इशारा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिला.

आॅनलाईन लोकमतगोंदिया : शासकीय रूग्णालयात गरिबांना उपचार होऊन आपला जीव वाचणार असे वाटते. मात्र येथील रूग्णालयांत लोकांचे जीव जात आहे. बाई गंगाबाई रूग्णालयात ३४ मुलांचा जीव गेला ही साधारण बाब नाही. मात्र एवढ्या गंभीर विषयावर एकही जनप्रतिनिधी बोलायला तयार नाही ही खेदाची बाब आहे. मात्र या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. सर्व म्हणतात तुम्ही काहीच बोलत नाहीत. मात्र आम्ही म्हणत होतो काही काळ धीर धरा. आता मात्र तीन वर्षे लोटली असून सरकार काहीच करीत नसल्याचे दिसत आहे. मात्र त्यांनी लक्षात घ्यावे ‘ज्या दिवशी आमची ठणकली, त्या दिवशी आम्ही सर्वांची झोप उडवू’, असा इशारा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने शहरात शेतकरी कर्जमाफी यासह नागरिकांच्या विविध विषयांना घेऊन गुरूवारी (दि.१) आयोजीत धरणे आंदोलनात ते बोलत होते. या आंदोलनात मंचावर फक्त खासदार प्रफुल्ल पटेल विराजित होते माजी आमदार राजेंद्र जैन, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, जिल्हा किसान आघाडी अध्यक्ष मनोहर चंद्रीकापुरे, जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर, शहर अध्यक्ष अशोक सहारे व अन्य उपस्थित होते. उप विभागीय अधिकारी कार्यालया समोर आयोजीत या आंदोलनात पुढे बोलताना खासदार पटेल यांनी, दोन वर्षांपूर्वी नितीन गडकरी यांनी गोंदिया व भंडारा जिल्ह्यासाठी आठ हजार कोटींच्या रस्त्यांचे भूमीपूजन केले होते. त्यातील किती रस्त्यांचे काम झाले याबाबत अभियंत्यांशी विचारणा केली असता त्यांनी निधी तर सोडाच मात्र यातील रस्ते कोणते याचीही माहिती नसल्याचे सांगीतले. यातून हे सरकार किती विकासकामे करीत आहेत याची प्रचिती येत असल्याचा टोला लगावला. सन २०१० मध्ये आसाममधील पुलाचे भूमीपूजन झाले होते. त्याचे काम सुरू होते. आता मात्र सत्ताधारी हे आपलेच काम असल्याचे दाखवित आहेत. या देशात आज जे काही होत आहे. ते यांच्यामुळेच होत असल्याचा माहौल निर्माण केला जात असल्याचे पटेल म्हणाले. दरम्यान उपस्थित अन्य मान्यवरांच्या भाषणांनंतर बैलगाडीने खासदार पटेल जयस्तंभ चौकात पोहचले व त्यांनी चौकात रस्ता रोको आंदोलन केले. शेतकऱ्यांसह अन्य विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: जागेवर येऊन स्वीकारावे व तेथूनच वरिष्ठांशी बोलणी करावी अशा सूचना यंत्रणेला पूर्वीच देण्यात आल्या होत्या. मात्र जिल्हाधिकारी आले नाही व त्यांचे प्रतिनिधी म्हणून उप जिल्हाधिकारी मंगेश मोहिते आले. यावर मात्र रस्ता रोको आंदोलन मागे न घेतले असता खासदार पटेल यांच्यासह आंदोलनकाऱ्यांना अटक करण्यात आली.