शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

ऑनलाईन शिक्षणामुळे झाले विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:11 IST

नागपूर : ऑनलाईन शिक्षणामुळे एकीकडे शिक्षणाचा बट्ट्याबाेळ झाला असून ७० टक्के विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची उद्विग्न भावना संविधान परिवारच्या ...

नागपूर : ऑनलाईन शिक्षणामुळे एकीकडे शिक्षणाचा बट्ट्याबाेळ झाला असून ७० टक्के विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची उद्विग्न भावना संविधान परिवारच्या चर्चासत्रात व्यक्त करण्यात आली. सरकारने तात्काळ शाळा सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

काेराेना महामारीमुळे मागील दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान हाेऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. मात्र या ऑनलाईनमुळेच विद्यार्थ्यांचे अताेनात नुकसान हाेत आहे. मुलांची मानसिक व शारिरीक शक्ती क्षीण हाेत असून डाेकेदुखी, डाेळेदुखी, चिडचिडेपणा अशा आजारांचा विळखा पडला आहे. डाेळ्याखाली काळे डाग पडत आहेत. बालपणापासून हातात माेबाईल गेल्याने त्यांच्यात वाईट प्रवृत्तीत वाढ हाेत आहे. अनेक विद्यार्थी ऑनलाईन क्लासेसच्या नावाखाली अनुचित साईट्सवर जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे माेठे नुकसान हाेण्याची भीती निर्माण झाली आहे. दुसरीकडे असंख्या विद्यार्थ्यांकडे ॲन्ड्राईड माेबाईल नसल्याने त्यांनाही शिक्षणापासून वंचित राहावे लागते आहे.

आता काेराेनाचा विळखाही ओसरत चालला आहे. त्यामुळे शासनाने ही बाब गंभीरतेने घेऊन त्वरित शाळा सुरू कराव्या, अशी मागणी चर्चेतून करण्यात आली. यावेळी प्रा. मनाेहर तांबुलकर, कृष्णा येरावार, सुनील जवादे, प्रदीप मून, अनिल इलमकर, जितेंद्र जिभे यांनी मनाेगत व्यक्त केले. संविधान परिवारचे प्रा. राहुल मून यांनी प्रास्ताविक केले. सहदेव भगत, संजय आंभाेरे, राजेंद्र साठे, मृणाल बागडे, सेवक मून, प्रज्वल मून, अॅड. सुरेश घाटे, अरुण साखरकर, डाॅ. मनाेहर आंबुलकर, मिलिंद खैरकर, प्रवीण गजभिये, राेशन पाटील, डाॅ. अविनाश कांबळे, पवन मेश्राम, प्रा. मिलिंद खेडकर, जयश्री हुमने, माला वासनिक आदींचा सहभाग हाेता.