शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
3
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
4
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
5
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
6
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
7
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
8
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
9
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
10
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
11
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
12
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
13
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट, जम्मूपासून जैसलमेरपर्यंत मोठ्या घडामोडी
14
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
15
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
16
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
17
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
18
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
19
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
20
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS

ऑनलाईन शिक्षणामुळे झाले विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:11 IST

नागपूर : ऑनलाईन शिक्षणामुळे एकीकडे शिक्षणाचा बट्ट्याबाेळ झाला असून ७० टक्के विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची उद्विग्न भावना संविधान परिवारच्या ...

नागपूर : ऑनलाईन शिक्षणामुळे एकीकडे शिक्षणाचा बट्ट्याबाेळ झाला असून ७० टक्के विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची उद्विग्न भावना संविधान परिवारच्या चर्चासत्रात व्यक्त करण्यात आली. सरकारने तात्काळ शाळा सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

काेराेना महामारीमुळे मागील दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान हाेऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. मात्र या ऑनलाईनमुळेच विद्यार्थ्यांचे अताेनात नुकसान हाेत आहे. मुलांची मानसिक व शारिरीक शक्ती क्षीण हाेत असून डाेकेदुखी, डाेळेदुखी, चिडचिडेपणा अशा आजारांचा विळखा पडला आहे. डाेळ्याखाली काळे डाग पडत आहेत. बालपणापासून हातात माेबाईल गेल्याने त्यांच्यात वाईट प्रवृत्तीत वाढ हाेत आहे. अनेक विद्यार्थी ऑनलाईन क्लासेसच्या नावाखाली अनुचित साईट्सवर जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे माेठे नुकसान हाेण्याची भीती निर्माण झाली आहे. दुसरीकडे असंख्या विद्यार्थ्यांकडे ॲन्ड्राईड माेबाईल नसल्याने त्यांनाही शिक्षणापासून वंचित राहावे लागते आहे.

आता काेराेनाचा विळखाही ओसरत चालला आहे. त्यामुळे शासनाने ही बाब गंभीरतेने घेऊन त्वरित शाळा सुरू कराव्या, अशी मागणी चर्चेतून करण्यात आली. यावेळी प्रा. मनाेहर तांबुलकर, कृष्णा येरावार, सुनील जवादे, प्रदीप मून, अनिल इलमकर, जितेंद्र जिभे यांनी मनाेगत व्यक्त केले. संविधान परिवारचे प्रा. राहुल मून यांनी प्रास्ताविक केले. सहदेव भगत, संजय आंभाेरे, राजेंद्र साठे, मृणाल बागडे, सेवक मून, प्रज्वल मून, अॅड. सुरेश घाटे, अरुण साखरकर, डाॅ. मनाेहर आंबुलकर, मिलिंद खैरकर, प्रवीण गजभिये, राेशन पाटील, डाॅ. अविनाश कांबळे, पवन मेश्राम, प्रा. मिलिंद खेडकर, जयश्री हुमने, माला वासनिक आदींचा सहभाग हाेता.